शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

डांबरातील आरोपी नांदेडातच ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:55 IST

राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़

नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेडच्या डांबर घोटाळा प्रकरणात पकडलेल्या दोन आरोपींना जामीन मिळाला आहे़ परंतु, या प्रकरणातील तिघे अद्यापही फरारच आहेत़ फरार असलेले हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असताना ते नांदेडातच मुक्तपणे वावरत असल्याची माहिती हाती आली आहे़ त्यामुळे पोलिसांना ही बाब खरेच माहिती नाही काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़कोट्यवधी रुपयांच्या डांबर घोटाळ्यात बांधकाम विभागाचे संदीप कोटलवार यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर ठाण्यात सुरुवातीला सहा कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता़ त्यातील भास्कर कोंडा आणि मनोज मोरे या दोघांना सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती़ तेव्हापासून ते तुरुंगातच होते़ त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे़या गुन्ह्याला तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला असताना अद्यापही उर्वरित तीन आरोपी मात्र पोलिसांना सापडलेच नाहीत.विशेष म्हणजे, हे आरोपी जामिनासाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी नांदेडातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या ते संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे़ हे आरोपी खुलेआम शहरात फिरत असताना याची माहिती पोलिसांना नाही हे आकलनापलीकडचे आहे़ दरम्यान, न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे़ त्यामध्ये ४१ साक्षीदारांची नावे आहेत़ परंतु या प्रकरणात नांदेडातील बडे कंत्राटदार, डांबर पुरवठा करणारा यासह घोटाळ्याला पाठबळ देणारे अधिकारी मात्र नामानिराळेच आहेत़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी