शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

कंधार तालुक्यात अधिग्रहणावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:37 IST

तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्दे ४० गावांसह वाड्या-तांड्यांवर ६७ अधिग्रहणे

कंधार : तालुक्यातील वाडी, तांड्यावर पाणीटंचाईचे तांडव निर्माण झाले असून ४० गावे, वाडी व तांड्यांतील तहान अधिग्रहण केलेल्या विहीर, विंधन विहिरीवर भागत आहे़ सध्या ६ टँकरने ५ तांडे, १ वाडी व एका गावाची तहान भागत असून शिराढोण तांडा, महादेवमाळ तांडा, गोविंद तांडा, गांधीनगर टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.तालुक्यात गतवर्षी सरासरी पर्जन्यवृष्टी झाली नाही. झालेला पाऊस अल्प व दीर्घ अंतराने झाला. त्यामुळे जलसाठे भरलेच नसल्याने टंचाईत भर पडली. त्यामुळे दुष्काळाने कहर केला आहे. टंचाई निवारण्यासाठी केलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची व तसेच टँकर, अधिग्रहण आदींचे प्रस्ताव तयार करून दाखल करण्यासाठी कसरत होत असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ४० गावे, वाडी, तांडयाची तहान ६७ बोअर व विहीर अधिग्रहणावर भागत आहे. त्यात सर्वाधिक अधिग्रहण संख्या कुरूळा ६ आहे. आंबुलगा ५, आलेगाव १, उमरगा खो. १, कंधारेवाडी २, कौठा १, खंडगाव ह. १, गुंडा बिंडा दिंडा १, गोणार १, घोडज ३, चिखलभोसी १, जाकापूर २, तळयाचीवाडी १, दाताळा २, दिग्रस खु.२, पानशेवडी १, बामणी प.क.१, बोरी खु.१, भुत्याचीवाडी १, भेंडेवाडी १, मंगलसांगवी ३, मसलगा २, मादाळी १, मानसिंगवाडी २, मुंडेवाडी १, लाठ खु.२, वहाद १, वहादतांडा १, शिरसी बु.१, शिरूर १, संगुचीवाडी २, सावरगाव १, सावळेश्वर १, हाटक्याळ ३, हाडोळी ब्र.१, हणमंतवाडी १, हारबळ प.कं.१, हाळदा ३, हासूळ ३, हिप्परगा शहा १ अधिग्रहण संख्या आहे.दरम्यान, याबाबत विचारले असता उपलब्ध जलसाठे मोठ्या प्रमाणात उपसले जात होते. मानार नदी, बारूळ प्रकल्प, जगतुंग समुद्र या जागी विद्युत पुरवठा चालू असताना वारेमाप उपसा केला जात होता. परंतु विद्युत वितरण, महसूल यंत्रणेकडून एकत्रित कार्यवाही केली. जगतुंग समुद्रातील १८ विद्युत मोटारी काढण्यात आल्या असून मानार प्रकल्पातील मोटारीही काढण्याची कार्यवाही केल्याची माहिती तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी ‘लोकमत’ला दिली.विशेष दुरुस्तीची कामे संथगतीनेपाणीटंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रस्तावित आराखड्यात तात्पुरती पूरक नळयोजना, नळयोजना विशेष दुरूस्ती उपाययोजना ३६ मंजूर झाल्या. ऐन टंचाई काळात कामे पूर्ण होऊन नागरिकांना पाणी मिळेल. याचा भरवसा राहत नाही. अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामे करणे आणि पाणीपुरवठा सुरू करणे मोठे आव्हान ठरले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने कामाची मंजुरी व निविदा प्रक्रिया लांबली असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई