शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

जातपडताळणीचे कार्यालय किनवटचे; कारभार चालतो ४०० किमीवर छत्रपती संभाजीनगरातून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:44 IST

४०० किमी दूर यावे लागत असल्याने गोरगरीब आदिवासींना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

किनवट (जि. नांदेड) : नांदेड, हिंगोली, लातूर या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या आदिवासी विकास विभागाचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (जातपडताळणी कार्यालय) किनवटच्या नावे असले तरी कारभार मात्र किनवटपासून ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्रपती संभाजीनगरला सुरू आहे. त्यामुळे गोरगरीब आदिवासींची परवड सुरू आहे.

कोणत्याही निवडणुकीसाठी असो किंवा शैक्षणिक प्रवेशासाठी असो जात प्रमाणपत्राची पडताळणी आवश्यक असते; परंतु त्यासाठी ४०० किलोमीटर दूर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात जावे लागते. यामुळे गोरगरीब आदिवासींना वेळ आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी हे मुख्यालय गैरसोयीचे ठरले आहे.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. नांदेड, हिंगोली, लातूरचे कार्यक्षेत्र असलेल्या किनवट समितीचे मुख्यालय किनवट येथे हलवावे, अशी मागणी अजित पवार गटाचे किनवट तालुका अध्यक्ष संजय सिडाम यांनी केली आहे. यात आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :Nandedनांदेड