शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचे टोकाचे पाऊल; नांदेड जिल्ह्यात २ दिवसांत दोघांनी संपविले जीवन

By शिवराज बिचेवार | Updated: November 18, 2023 15:39 IST

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील सोमेश्वर येथे शुक्रवारी एका नववीतील विद्यार्थिनीने आजोबाच्या धोतराने गळफास घेतला होता. या घटनेला २४ तास उलटले तोच हडको येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

दोन दिवसांत जिल्ह्यात आरक्षणासाठी दोघांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढच होत आहे. गुरुवारी रात्री सोमेश्वर येथील कोमल बोकारे या विद्यार्थिनीने चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. कोमलचा गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणातही सहभाग होता. 

या घटनेमुळे सोमेश्वर गावावर शोककळा पसरली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी हडको भागातील साईनाथ व्यंकटी टरके या ३० वर्षांच्या तरुणाने गळफास घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनात साईनाथचा सक्रिय सहभाग होता. परंतु आरक्षण मिळत नसल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर मराठा समाजातील अनेकांनी टरके यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड