शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

पत्नी पळविल्याचा राग; तरुण गावात परताच सख्याचुलत भावांनी खून करून घेतला सूड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:54 IST

अनैतिक संबंधातून पेनुरमध्ये खून; सख्याचुलत भावांनीच दिली भावाच्या हत्याकांडाची कबुली

लोहा (जि. नांदेड): लोहा तालुक्यातील पेनुर गावात अनैतिक प्रेमसंबंधातून उफाळलेल्या वैरातून एकाला जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना रविवारी ( दि. ८ ) उघडकीस आली आहे. श्रीरंग अमलगोंडे असे मृताचे नाव असून तब्बल सहा महिन्यांनी गावी परताच त्याला जीव गमवावा लागला. या प्रकरणात सोनखेड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी भागवत अमलगोंडे याची पत्नी आणि मयत श्रीरंग अमलगोंडे गावातून एकत्र पळून गेले होते. त्यानंतर काही काळाने पुन्हा आठ जून रोजी श्रीरंग गावात परत आला. मात्र, जुन्या वादाची ठिणगी पुन्हा पेटली. अनैतिक संबंधांच्या रागातून तिघांनी मिळून श्रीरंगवर लाकूड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर गावकऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत श्रीरंगला रुग्णालयात नेत असतानाच शेवडी परिसरात त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांचे सहाय्यक निरीक्षक पांडुरंग माने यांनी कारवाई करत अंगद अमलगोंडे, भागवत अमलगोंडे आणि लक्ष्मण अमलगोंडे या तिघा आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड