शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दारूने सारे संपवले; डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्यानंतर पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 17:53 IST

शेतातील काम आणि दारुमुळे अनेकवेळा त्यांच्या कुरबुरी होत होत्या.

ठळक मुद्दे सकाळी पती-पत्नीत वाद झाला होता. मुकींदा आणि रेणुका यांना चार मुले आहेत.

नांदेड- दारुच्या व्यसनामुळे पती-पत्नीत होणाऱ्या भांडणाचे पर्यावसान दोघांचाही जीव जाण्यात झाले. नायगांव तालुक्यातील नरंगल येथे घडली. पतीने पत्नीचा खून केल्यानंतर स्वत : ही गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

नरंगल येथील शेतकरी असलेले मुकींदा भूजंगराव पट्टेकर (५५) यांना दारुचे व्यसन होते. शेतातील काम आणि दारुमुळे अनेकवेळा त्यांच्या कुरबुरी होत होत्या. मुकींदा हे शेतावर जागलीसाठी असलेल्या शेतात जनावरे होती. ११ जून रोजी रेणुका पट्टेवार ही त्यांची पत्नी सकाळी दूध आणण्यासाठी शेतात गेली होती. त्याचवेळी मुकींदाही त्यांच्या पाठीमागे शेतात गेला. मुकींदाने रेणुकाबाई यांच्या डोक्यात दगड घालून खून केला. यानंतर घटनास्थळापासून एक किमी अंतरावर मुकींदा यांनीही गळफास घेवून आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळताच नायगावचे पोनि. आर.एस.पडवळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनेमागील नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. मयत मुकींदा आणि रेणुका यांना चार मुले आहेत. त्यातील तिघेजण हे कामानिमित्त पुण्यात राहतात. शुक्रवारी सकाळी पती-पत्नीत वाद झाला होता. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीNandedनांदेड