शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

होय..पावसाळा संपला अन राज्यातील ९ जिल्ह्यांत टॅंकरने पाणीपुरवठा

By योगेश पांडे | Updated: December 8, 2023 16:49 IST

राज्य शासनानेच विधानपरिषदेत ही कबुली दिली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीसमस्या निर्माण होण्याचीच भिती आहे.

नागपूर : राज्य शासनाने ‘हर घर जल’ व ‘जलजीवन मिशन’अंतर्गत कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र या वर्षी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आणि ९ जिल्ह्यांतील ३१४ गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. राज्य शासनानेच विधानपरिषदेत ही कबुली दिली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीसमस्या निर्माण होण्याचीच भिती आहे.

राजेश राठोड, भाई जगताप, अभिजीत वंजारी इत्यादी सदस्यांनी राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावे-वाड्यांबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तरातून शासनाची भूमिका मांडली. ऑक्टोबरच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यातील ९ जिल्ह्यांमधील ३१४ गावे व ९९२ वाड्यांना टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली. ३५ शासकीय व २८९ खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ८७ टॅंकर्सने पुरवठा करण्यात आला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे शासनाच्या उत्तरात नमूद आहे.

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार