शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 15:01 IST

गडकरी म्हणाले, दिवस कितीही वाईट आले तरी काम करण्यावर भर हवा.

नागपूर : आपली विचारधारा पक्की भाजपची आहे. विद्यार्थी नेता असताना एकदा डॉ. श्रीकांत जिचकार यांच्याशी चर्चा सुरू होती. तुम्हाला चांगले राजकीय भविष्य आहे व तुम्ही चांगले व्यक्ती आहात; परंतु तुम्ही चुकीच्या राजकीय पक्षात आहात. तुम्ही काँग्रेसमध्ये या, असे ते मला म्हणाले. त्यावर ‘मी विहिरीत जीव देईल, पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही. मला काँग्रेस पक्षाची विचारधाराच आवडत नाही,’ असे उत्तर त्यांना दिल्याची आठवण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितली.

वायपीओस साऊथ एशियाच्या कार्यक्रमादरम्यान शनिवारी त्यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आयुष्यात अनेक संघर्ष येतात व लढत राहायला हवे. मानवी संबंध ही व्यवसाय, समाजकार्य व राजकारणातील सर्वांत मोठी ताकद आहे. कधीही ‘युज ॲंड थ्रो’ असे काम करू नये. ज्याचा एकदा हात पकडला, त्याची साथ कितीही वाईट दिवस आले तरी, सोडायला नको.

आयुष्यात काम करत असताना आत्मविश्वास व सकारात्मकता असली पाहिजे, मात्र अहंकार नको. कुणीही परफेक्ट नसतो, ही बाबदेखील लक्षात घ्यायला हवी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी कधी वाईट परिस्थिती येते व चढउतार होतात, मात्र आपण आपले काम करत राहायला हवे. एखाद्या वेळी पराभव झाला तर तो मनुष्य संपत नाही; मात्र ज्यावेळी तो प्रयत्न करणे सोडतो किंवा युद्धभूमीतून माघार घेतो, तेव्हाच तो हरतो. विश्वसनीयता, प्रामाणिकपणा व लोकांचे ‘गुडविल’ हेच सर्वांत मोठे भांडवल आहे, असे गडकरी म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस