शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

जागतिक पर्यावरण दिन; पर्यावरणपूरक झाडे लावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:51 IST

शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.

ठळक मुद्देतुळस गुणकारी कुठली झाडे लावावीत हे महत्त्वाचे

अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने शतकोटी वृक्ष अभियान राबविले. गेल्या तीन चार वर्षात लावलेले किती वृक्ष जगले, वातावरणावर त्याचा किती परिणाम झाला? याचे कुठलेही माप शासनाकडे नाही. शतकोटी वृक्ष लागवडीपेक्षा पर्यावरणपूरक झाडे लावण्यावर भर द्यावा, असा सल्ला पर्यावरण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी दिला आहे.पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, विविध समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेऊन पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. वायू प्रदूषणाचा धोका वेगाने वाढतो आहे. त्यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर वायू प्रदूषणाचा धोका उच्चपातळीवर वाढला आहे. प्रदूषणामुळे होणारे विविध आजार, विकार देखील वाढले आहे. वायू प्रदूषणाला कारणीभूत म्हणजे वृक्षतोड. शहरांमध्ये विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर शासन वृक्ष लागवडीचे अभियान राबवित आहे. पण वृक्ष लागवड करताना झाडे कुठली लावावीत, हा देखील महत्त्वाचा भाग आहे.

ज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी, ते झाड पर्यावरणाचे सोबतीज्या झाडांवर पक्ष्यांची घरटी आढळतात, ते झाड वायू प्रदूषणापासून बचाव करायला सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. या झाडांमध्ये पिंपळ, कडू लिंब, पळस, वड या झाडांचा समावेश आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीच्या वेळी झाडांचे महत्त्व सांगितले आहे. या मागचे कारण म्हणजे वर्षातून एकदा तरी आपण या झाडांच्या संपर्कात यावे.उंबर किंवा औदुंबराचे झाड अशा ठिकाणी वाढते जिथे पाणी खूप प्रमाणात असेल. या झाडाचे महत्त्व म्हणजे हे उष्णता कमी करते. शहरात बांधकामामुळे तापमान वाढले आहे. ते कमी करण्यासाठी या झाडांची लागवड महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर सप्तपर्णी आणि मेहंदीचे झाडदेखील उष्णता कमी करण्यात मदत करतात. त्या म्हणाल्या की तुळशीचे झाड हे सर्वात उपयुक्त आहे. तुळशीमुळे प्राणवायु आणि ओझोन जास्त प्रमाणात मिळतो. तुळस ही खूप लवकर वाढते आणि कुठेही लावता येते. गुलमोहर आणि चाफा हे झाड सुद्धा उन्हाळ्यात तापमान कमी करण्यासाठी महत्त्वाचे ठरते.- डॉ. माधुरी वाघ, द्रव्यगुण विभाग प्रमुख,शासकीय आयुर्वेद महाविद्यालय

देशी झाड लावावीत - डॉ. विजय घुगेनिसर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय घुगे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नेत्रवान हा प्रकल्प उभा केला आहे. १००० हेक्टर नापिक जमिनीवर छोटे वन उभारले आहे. निसर्ग विज्ञान मंडळ ४५ गावांसोबत काम करत आहे. डॉ विजय घुगे यांनी रक्तचंदन या झाडाच्या प्रजातींवर काम केले आहे. हे झाड इलेक्ट्रॉनिक रेडिएशन शोषून घेते. ते म्हणतात की वातावरणाला साजेसे झाड ही देशीच असतात. तीच झाडे लावल्यास पर्यावरणाला पोषक ठरतील.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day