शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जागतिक पर्यावरण दिवस; २०११ पासून नागपुरात वृक्षगणनाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:23 IST

राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.

ठळक मुद्देप्रदूषण थांबवा ही थीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पर्यावरण संवर्धन हा वर्तमानातील सर्वांच्या चिंतेचा आणि सर्वात अगत्याचा विषय ठरला आहे. याचा विचार करून राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.धक्कादायक म्हणजे महापालिकेने २०१०-११ मध्ये शहरात वृक्षगणना केली होती. त्यानंतर वृक्षगणनाच न झाल्याने सध्या काय स्थिती आहे, ही माहिती महापालिकेजवळ नाही.शहराचा विचार करायचा झाल्यास शहरात मागील काही वर्षात १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली असल्याची माहिती उद्यान विभागाकडून मिळाली. यामध्ये २०१६-१७ ला ३७,५५३, २०१७-१८ ला ३२,४७१ आणि २०१८-१९ ला ३८९४४ वृक्षांचा समावेश आहे. त्यातील ६३३४५ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही २६ हजार यावर्षीचेच आहेत. यादरम्यान इमारत, रस्ते बांधकाम, मेट्रो, उड्डानपुल आदी विकासकामांसाठी तीन वर्षात ४९०६ वृक्षांच्या तोडण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.२०१०-११ ला झालेल्या वृक्षगणनेत २१ लाख वृक्षांची गणना झाली होती. त्यानंतर मात्र वृक्षगणना झाली नसल्याची उद्यान विभागाने दिली.विश्वस्तरावर पर्यावरण जागृती व्हावी यासाठी विविध थीमवर पर्यावरण दिवस साजरा केला जातो. यंदा ‘वायूप्रदूषण थांबवा’ ही थीम ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day