शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय मजूर गावी गेल्याने घरकुलांचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:51 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका एप्रिलमध्ये वाटपाचे नियोजन पुढे गेले

गणेश हूडलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्यावतीने शहरात ४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा येथील २६४ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्यात याचे लाभार्थींना वाटप होणार होते. फिनिशिंग व किरकोळ कामे शिल्लक होती. परंतु कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तूर्त लॉकडाऊन संपण्याची शक्यता नसल्याने या कामावरील ६०० परप्रांतीय मजूर आपल्या गावी गेले. यामुळे या प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.मार्च महिन्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन काही दिवसात संपेल अशी अपेक्षा असल्याने कंत्राटदाराने छत्तीसगड, उत्तरप्रदेश व बिहार येथील मजुरांची व्यवस्था केली होती. मात्र सर्वत्र संसर्गाची भीती परतल्याने मजूर आपल्या गावी निघून गेले. लॉकडाऊनमुळे राज्यांच्या सीमा बंद आहेत. त्यामुळे गेलेले मजूर लगेच परतण्याची शक्यता नाही. मजुरांना परत आणता यावे यासाठी एनएमआरडीएने कंत्राटदाराला पत्र दिले. मजुरांना परत आणून तातडीने काम सुरू व्हावे, असे प्रयत्न सुरू असल्याची माहिती एनएमआरडीएचे कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांनी दिली. विविध प्रकल्पांसाठी गुजरात व अन्य राज्यांसोबतच मलेशियातून साहित्य आणावयाचे आहे. मात्र लॉकडाऊनमुळे साहित्य आणण्यात अडचणी येत आहेत.घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात४ हजार ३३५ घरांचे निर्माण सुरू आहे. यातील वाठोडा प्रकल्पातील २६५ घरांचे काम पूर्ण झाले आहे. नळाची लाईन, वीज पुरवठा, गडर लाईन, रस्ते अशा आवश्यक सुविधांची कामे झालेली आहेत. या घरांचे एप्रिल महिन्यात वाटप केले जाणार होते. तरोडी (खुर्द) येथे २३०० आणि ९६०, मौजा वांजरी येथे ७५० घरांचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र मजूर नसल्याने व काही अडचणीमुळे काम रखडले आहे.लॉकडाऊन कालावधीत बँक हप्त्यांना सवलतघरकुलासाठी अर्थसाहाय्य घेतेलेल्या लाभार्थींना लॉकडाऊन कालावधीत बँक कर्जाचे हप्ते न भरण्याची सवलत दिली जाणार आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर हप्ते भरता येतील. त्यामुळे लाभार्थींना दिलासा मिळणार आहे. वाटपाला विलंब झाला तरी घराच्या किमतीत कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.अन्य विकास कामांनाही फटकालॉकडाऊनमुळे घरकूल प्रकल्पासोबतच कोराडी तीर्थक्षेत्र विकास (२२१ कोटी), ताजबाग दर्गा विकास (१३२ कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेशन सेंटर (११४ कोटी), दीक्षाभूमी विकास (१०९ कोटी), फुटाळा तलाव संगीत कारंजे (१०० कोटी) आदी प्रकल्पांच्या कामावरील परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत. यामुळे काम रखडले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस