शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नागपुरात वेदनांना कंटाळून महिलेचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 23:44 IST

डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देस्कार्फने स्वत:चा गळा आवळला : रुग्णालयात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बाली आकाश देशभ्रतार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. ती वाठोडा मार्गावरील न्यू पँथर नगर झोपडपट्टीत राहत होती. तिला डोकेदुखी आणि अन्य एक व्याधी होती. त्यामुळे तिला असह्य वेदना व्हायच्या. वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करूनही तिला लाभ होत नव्हता. त्यामुळे ती वेदनांना कंटाळली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान बाली देशभ्रतार हिने स्कार्फने स्वत:चा गळा आवळला. ती बेशुद्ध अवस्थेत पडून दिसल्याचे तिला बाजूच्या खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला डॉक्टरांनी मेडिकलमध्ये नेण्याची सूचना केली. मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार, बाली देशभ्रतारचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. बालीचे पती खासगी कंपनीत नोकरीला आहे. घरची स्थिती बऱ्यापैकी आहे. मात्र वेदनांनी तिला जीव नकोसा झाला होता. त्यामुळेच तिने आत्मघात करून घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिला