शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

गडकिल्ल्यांचे पावित्र्य मोडल्यास १ लाख दंड, दोन वर्षांपर्यंत शिक्षा; सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:37 IST

अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रातील गड किल्ले, धार्मिक स्थळे, पुरातन मंदिरे महाराष्ट्राच्या इतिहासाचा ठेवा आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांचे जतन झाले पाहिजे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होण्याच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य घालणाऱ्यांना दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक २०२४ मांडताना दिली. या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली.

प्राचीन स्मारके व धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यासाठी कायदा अधिक कठोर व्हावा, परंतु येथील मनुष्यबळाचा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेदरम्यान केली. अॅड. अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे. सदस्य शशिकांत शिंदे यांनी गड किल्ले व प्राचीन वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFortगडVidhan Parishadविधान परिषद