शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गडकिल्ल्यांचे पावित्र्य मोडल्यास १ लाख दंड, दोन वर्षांपर्यंत शिक्षा; सुधारणा विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:37 IST

अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : महाराष्ट्रातील गड किल्ले, धार्मिक स्थळे, पुरातन मंदिरे महाराष्ट्राच्या इतिहासाचा ठेवा आहे. अशा महत्त्वाच्या स्मारकांचे जतन झाले पाहिजे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग होण्याच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य घालणाऱ्यांना दोन वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधान परिषदेत प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक २०२४ मांडताना दिली. या विधेयकाला विधान परिषदेत मंजुरी देण्यात आली.

प्राचीन स्मारके व धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, यासाठी कायदा अधिक कठोर व्हावा, परंतु येथील मनुष्यबळाचा प्रश्न निकाली काढावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चर्चेदरम्यान केली. अॅड. अभिजित वंजारी म्हणाले, गड किल्ल्यांचे संवर्धन व जतन झाले पाहिजे, परंतु यात आपण नापास ठरलो आहे. सदस्य शशिकांत शिंदे यांनी गड किल्ले व प्राचीन वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनFortगडVidhan Parishadविधान परिषद