शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षे, अध्यक्षही थेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:47 IST

आता हे विधेयक मांडून राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील नगर पंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा होणार आहे. पूर्वी हा कार्यकाळ अडीच वर्षांसाठी होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानसभेत कार्यकाळ वाढवून पाच वर्षे करण्याचे विधेयक सादर केले.

नगर पंचायत अध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतूनच होणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. कार्यकाळही पाच वर्षांचा असेल. आतापर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले जात असून दोघांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता.

थेट निवडून आलेल्या अध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने, सभासदांनी निवडून दिलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळही पाच वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात १६ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारने एक अध्यादेश जारी केला आहे. आता हे विधेयक मांडून राज्य सरकारने अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन