शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2023 21:40 IST

Nagpur News बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

ठळक मुद्दे दीक्षाभूमीवर संघयान संकल्प परिषद

नागपूर : प्रत्येक धर्मातील त्यांच्या सर्वोच्च प्रार्थनास्थळाचे व्यवस्थापन हे त्या-त्या धर्माच्या लोकांच्याच हातात असते. असायलाच हवे. मग बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापनच बौद्धांच्या हाती का नाही? असा सवाल बुद्धगया महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भदंत आनंद महास्थवीर यांनी येथे केला.

संघयान संकल्प परिषद आयोजन समितीच्या वतीने दीक्षाभूमीवर २६ जानेवारीपासून तीनदिवसीय संघयान संकल्प परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता, पत्रकारांशी बोलत होते. भदंत आनंद महास्थवीर यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा ऐन भरात आला असता, आंदोलनातीलच काही लोकांनी हे आंदोलन कमजोर केले. त्यामुळे हे आंदोलन पुन्हा गतिशील करायचे आहे. परंतु, यात सर्वसामान्य बौद्ध समाजबांधव सहभागी होत नाहीत, तोपर्यंत याला गती येणार नाही. यासोबतच भिक्खू संघालाही संघटित होण्याची गरज आहे, यासाठीच ही संघयान संकल्प परिषद बोलावण्यात आली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे, देशात एकच भिक्खू संघ असावा, तसेच १९५६ च्या धम्मक्रांतीच्या महत्त्वावर चर्चा केली जाईल. यात अनेक ठरावसुद्धा मंजूर केले जातील. यात देशभरातील भिक्खू आणि विचारवंत सहभागी होतील. यावेळी मुख्य आयोजक भदंत हर्षबोधी महास्थवीर आणि मुख्य संयोजक भय्याजी खैरकर उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक