शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 11:00 IST

छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.

ठळक मुद्देमनीषनगर आरयूबी बांधकामावर परिणामवाढत्या कोंडीमुळे वाहतुकीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डबलडेकरवर एनएचएआय लेव्हल कामाची गती अजूनही वाढलेली नाही. चार पदरी पुलाच्या मध्यभागातून मनीषनगरकडे जाणाऱ्या सहा पदरी जोडरस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आरयूबीचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.आता विधानसभा निवडणुका अडीच महिन्यांवर असल्यामुळे मनीषनगर आरओबी व आरयूबीला दोन महिन्यात पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ३.४१ कि.मी. लांब छत्रपती चौक डबलडेकर ८९० कोटी रुपये गुंतवणुकीतून तयार करण्यात येत आहे.पुलाच्या गतीसंदर्भात महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केवळ पुलासंदर्भात आणि काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. पण नवीन पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीला हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची घोषणा केली होती.बांधकामाला उशीर होत असल्यामुळे या भागातील रहिवासी अणि वर्धा रोडवरून ये-जा करणाºया वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरील कोंडीत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. बांधकामासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा त्यांचा हक्क आहे. महामेट्रो ५डी बीम तंत्रज्ञानासंदर्भात अनेक दावे करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत असल्याचे महामेट्रोचे मत असतानाच या बांधकामाला उशीर का होत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.आठ दिवसात तोडला जुना उड्डाण पूलजुना छत्रपती उड्डाण पूल १५ नोव्हेंबर २०१६ पासून तोडण्यास प्रारंभ केला होता आणि आठ दिवसात जमीनदोस्त केला होता. त्याकरिता आधुनिक आणि जड मशीनचा उपयोग केला होता. त्यावेळी लोकांना अनेक महिने लांब फेºया मारून ये-जा करावी लागत होती. पूल तुटताना धूळ आसपासच्या परिसरात उडत होती. जुना पूल १९९८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. ४०० मीटर लांबीच्या पुलाचे वय ५० वर्ष होते. पण मेट्रोच्या कामासाठी पूल १८ वर्षांतच तोडावा लागला होता.

टॅग्स :Metroमेट्रो