शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राजधानीमध्ये भाषा भवनाऐवजी उपभवन कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 20:29 IST

राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

ठळक मुद्देश्रीपाद जोशी यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : उपभवनांची गरज विभागीय पातळ्यांवरमराठी वाचवा लोकमत अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजधानीमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याची चर्चा सुरू असतानाच उपभाषा भवन उभारण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र राजधानीमध्ये भवनाची गरज असताना उपभवनाचा विषय कसा काय पुढे आला, याबद्दल आश्चर्य व्यक्त करणारे पत्र श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.मराठी भाषा भवनाऐवजी भाषा उपभवन ही संकल्पना समोर आली आहे. याबद्दल जोशी यांनी पत्रातून आश्चर्य व्यक्त केले आहे. उभारले जाणारे उपभाषा भवन महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी उभारले जाण्याचा निर्णय झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबईच्या वेशीबाहेर सिडकोच्या नवी मुंबईतील जागेत हे केंद्र उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतल्याची माहिती पुढे आल्याने या बाबत मराठी भाषा प्रेमींमध्ये संभ्रमाचे आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाचे पडसादही उमटले आहेत. त्यामुळे हे केंद्र शहराबाहेर गैरसोईच्या ठिकाणी नेण्याच्या कारणामागील अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.श्रीपाद जोशी यांनी यापूर्वीच या संदर्भात संबंधित मंत्री व शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र त्यावर योग्य माहिती मिळण्याऐवजी पत्र आणि निवेदने कार्यवाहीसाठी पाठविली गेल्याचे तांत्रिक उत्तर मिळाल्याने नेमके काय चालले हे कळायला मार्ग नाही. ही बाबही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली आहे.या भाषा उपकेंद्रांची मागणी कुणी आणि कशा स्वरूपात व केव्हा केली याबद्दलही जोशी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. उपकेंद्रच उभारायचे असल्यास त्यांची गरज राजधानीत नसून ती विभागीय पातळीवर आहे. विभागीय पातळीवर त्यांची स्थापना करून विकेंद्रीत स्वरूपात चालवली जाणार आहेत किंवा स्वरतंत्रपणे याबद्दलही मराठीजनांमध्ये असलेली अनभिज्ञता त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. ना. विनोद तावडे यांनाही या पत्राची प्रत त्यांनी पाठविली आहे.मराठीच्या संवर्धनासाठी मराठी भाषा प्रेमींकडून अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठी भाषा भवन मुंबईमध्ये उभारले जावे, यासाठी मागील अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अलीकडेच मुंबईतील आझाद मैदानात धरणेही झाले होते. हा विषय ताजा असतानाच राज्य सरकारने भाषा भवनाऐवजी उपभाषा भवनाचा मुद्दा पुढे आणल्याने मराठीविषयक तज्ज्ञांमध्ये नाराजी आहे.

टॅग्स :marathiमराठीChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस