शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

समाज भवनाची समस्या सोडविणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

उमरेड : मागील अनेक वर्षांपासून समाज भवनाची समस्या जैसे थे आहे. परिसरात मोठ्या संख्येने आमचा समाज असूनही अद्याप याकडे ...

उमरेड : मागील अनेक वर्षांपासून समाज भवनाची समस्या जैसे थे आहे. परिसरात मोठ्या संख्येने आमचा समाज असूनही अद्याप याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. केवळ राजकारणासाठी वापर करण्यात आला. समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना उपक्रम-कार्यक्रम आदींच्या आयोजनासाठी त्रास सोसावा लागतो. तेव्हा समाज भवनाची समस्या सोडविणार कधी, असा सवाल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याकडे सदर समस्येकडे लक्ष वेधले गेले. यावेळी युवा आघाडी, महिला आघाडी, सेवा आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, जगदीश वैद्य, प्रा. डॉ. प्रमोद लाखे, हरिश्चंद्र दहाघाने, संजय वाघमारे, संजय घुग्घुसकर, ऋषी गवळी, रुपराव गिरडे, नगरसेविका रेणुका कामडी, गीता आगाशे, नंदिनी वासूरकर, मनीषा मुंगले, हर्षा वाघमारे, स्नेहल वैद्य, दत्तू जिभकाटे, श्रावण गवळी, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, भूमीपाल पडोळे, विकास बालपांडे, मिलिंद वाघमारे, कीर्ती झाडे, हरिश्चंद्र गवळी आदींचा सहभाग होता.