लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडेही कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:19 IST
जुलै महिना सुरू होताच पावसाचा जोरही वाढायला लागला आहे. मात्र या थोड्या पावसाने शहरातील व्यवस्थेचे पितळ उघडे पाडले आहे. मध्यम पावसाने खालच्या वस्त्यांमध्ये पाणी साचण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे उत्तर व पूर्व नागपूर परिसरातील अनेक जलमग्न झाल्या असून, काही वस्त्यांमध्ये तीन फुटापर्यंत पाणी जमा झाले होते. विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे लोकांची भीती वाढविली होती. मात्र तासाभरानंतर पावसाचा जोर थांबल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये शिरले पाणी, झाडेही कोलमडली
ठळक मुद्देमध्यम पावसातच वाढल्या समस्या : रस्त्यावरही साचले पाणी, वाहतूक विस्कळीत