शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विजय बारसे यांचे मौनव्रत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 00:49 IST

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे.

ठळक मुद्देसरकारच्या गुंडांनी हल्ला केल्याचा आरोप : केंद्रातील सरकार असंवेदनशील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे. बुधवारी संविधान चौकात त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली असून, ते तीन दिवस मौन राहतील.मौनव्रत धारण केलेल्या प्रा. बारसे यांच्यावतीने माजी नगरसेवक तनवीर अहमद यांनी सांगितले की, दिल्ली येथील जेएनयूवरील विद्यार्थ्यांवर जो अमानुष हल्ला झाला तो अतिशय संतापजनक आहे. हा हल्ला सरकार प्रायोजित हल्ला आहे. ज्यांनी हल्ला केला त्यांनी या हल्ल्याची कबुली दिली. त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता जे पीडित आहेत, त्यांच्याविरुद्धच गुन्हे दाखल केले जात आहेत. सरकार लोकांची दिशाभूल करीत आहे. आरोपींची नावे उघड झाली तर सरकारचे पितळ उघडे पडेल. केंद्रातील सरकार असंवेदनशील असून, या सरकारची आत्मा जागी व्हावी, पीडितांना न्याय मिळावा, यासाठी हे मौनव्रत आंदोलन आहे.

टॅग्स :jnu attackजेएनयूagitationआंदोलन