शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूरनजीक पारडीत बॉयलरने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:08 IST

काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाऱ्या कंपनीत बॉयलरचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश राजू आकरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो भंडारा मार्गावरील खरबी नाक्याजवळ राहात होता.पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापसी उमिया वसाहतीत काजूच्या छिलक्यापासून तेल तयार करणाºया कंपनीचा कारखाना आहे. येथे महेश आकरे कार्यरत होता. २९ मेच्या सकाळी ८.३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे आकरे तिथे काम करीत असताना तेल तयार करणाºया बॉयलर मशीनचा व्हॉल्व्ह जाम झाला. त्यामुळे आतमधील गॅस बाहेर जाऊ शकली नाही. आतमधून प्रचंड दबाव वाढल्यामुळे तेलाच्या बॉयलरचे झाकण वर उडाले आणि त्यातील उकळते तेल आकरेच्या अंगावर पडले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बुधवारी रात्री ११.३४ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चंद्रशेखर लीलाराम निमजे (वय ३४, रा. मौदा) यांनी पारडी पोलिसांकडे माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

कुटुंब झाले निराधारगरीब परिवारातील सदस्य असलेल्या आकरे याच्यावर घरच्या कुटुंबाचा गाडा चालविण्याची जबाबदारी होती. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचा परिवार निराधार झाला असून, परिवारातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाना मालक त्याच्या मृत्यूची भरपाई कशी करतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूBlastस्फोट