शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

‘नो पार्किंग’ मधील वाहने उचला पण जरा नियमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 19:20 IST

शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.

ठळक मुद्देचालकांशी दादागिरी कशाला : रस्त्यावर अतिक्रमण, लोक वाहने ठेवणार कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील व्यापारीपेठांमध्ये वाहनांच्या पार्किंगच्या जागी व्यावसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कामानिमित्त काही वेळासाठी दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला वाहनाची पार्किंग करतो. या काही मिनिटांच्या अवधीतच वाहतूक पोलिसांचा टेम्पो येऊन दुचाकी घेऊन जातो. उगाच त्या दुचाकीस्वाराच्या खिशाला २५० ते ३०० रुपयांचा भुर्दंड बसतो. त्यातच रस्त्यावर उभी असलेली वाहने उचलेगिरी करणारे रोजंदारी कामगार वाहनचालकांशी दादागिरी करतात. हा प्रकार अनेकांच्या बाबतीत दररोज घडताना दिसतो. वाहनांची उचलेगिरी करतानाही काही नियम आहेत. परंतु या नियमांची पायमल्ली होताना दिसते.शहरातील बाजारपेठांमधील रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. काही बाजारपेठ परिसरात पार्किंगची व्यवस्था नाही. काही ठिकाणी दुचाकी पार्किंगची व्यवस्था आहे. पण दोन-पाच मिनिटांच्या कामासाठी दुचाकीस्वाराला १० रुपये देणे परवडणारे नाही. रस्त्यालगत असलेल्या वाहनांच्या पार्किंगच्या जागेत व्यावसायिक बसलेले असतात. त्यामुळे नाईलाजास्तव रस्त्यावर वाहन पार्क केले जाते. वाहतूक पोलीस विभागाने महसूल गोळा करण्याच्या नावाखाली शहरातील वाहने उचलण्याची मोहीमच राबविली आहे. शहरातील मीठानिम, एमआयडीसी, इंदोरा, दोसरभवन, अजनी या वाहतूक विभागातील पथकाकडून दररोज शेकडो वाहने उचलली जातात. बरेचदा वाहने उचलताना वाहन चालकांशी उचलणाऱ्या मजुरांच्या खटापटीही उडतात. दुचाकी चालकासोबत दादागिरी करण्यात येते. या सर्व प्रकाराला वाहतूक पोलिसांची मूकसंमती असते. गाडी उचलताना नागरिकांशी झालेल्या झटापटीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. मुळात वाहने उचलण्यासंदर्भातसुद्धा काही नियम आहेत. पण या नियमांचे पालन वाहतूक पोलीस स्वत:च करताना दिसत नाही. वाहन उचलण्यापूर्वीसार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास वाहने उचलावी.वाहने उचलण्यापूर्वी पोलिसांकडून स्पीकरवर दोन वेळा सूचना देणे गरजेचे आहे.उचललेल्या वाहनाच्या जागेवर खडूने गोल करून, त्यावर चौफुली मारावी.उचललेल्या गाडीचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. परंतु गाडीचे नुकसान झाल्यास कुणीही जबाबदारी घेत नाही. वाहने उचलणाऱ्याची चारित्र्य पडताळणी नाहीवाहतूक पोलिसांनी वाहने उचलण्याचा वर्षभराचा ठेका एका ठेकेदाराला दिला आहे. हा ठेकेदार २५० ते ३०० रुपये रोजीवर वाहतूक विभागाला माणसे पुरवितो. परंतु या माणसांची चारित्र्य पडताळणी केली जात नाही. या माणसांना दिलेल्या टार्गेटपेक्षा अधिक वाहने उचलल्यास ठेकेदाराकडूनत्यांना बक्षीसही दिले जात असल्याची माहिती आहे. हे बक्षीस मिळविण्याच्या उद्देशातून वाहनाची उचलेगिरी करणारी ही माणसे नियमांचेही पालन करीत नाही. उलट दादागिरीवर उतरतात. वाहनांच्या डिक्कीतील साहित्याची जबाबदारी कुणाची ?वाहतूक पोलिसांनी उचलून नेलेल्या गाडीच्या डिक्कीतील साहित्य हरविल्याचे अनेकांच्या बाबतीत घडले आहे. महिलांच्या दुचाकी वाहनातील डिक्कीत तर अनेक मौल्यवान वस्तू असतात. सूत्रांच्या सांगण्यानुसार हे उचलेगिरी करणारे टपूनच असतात. वाहतूक पोलीस मात्र याची जबाबदारी घेत नाही.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस