शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

भाज्या घाऊकमध्ये आटोक्यात तर किरकोळमध्ये महागच !

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 30, 2024 21:16 IST

- पावसाची भाज्यांना नवसंजीवनी : कोथिंबीर व हिरवी मिरची ६० ते ७० रुपये किलो.

नागपूर : धान्य, कडधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचा चांगलाच भडका उडाला असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. नागपुरातील घाऊक बाजाराच्या तुलनेत किरकोळमध्ये भाज्याही दुप्पट आणि तिप्पट दरात विकल्या जात आहे. काही ग्राहकांनी आर्थिक बचतीसाठी घाऊक बाजाराकडे धाव घेतली आहे. किरकोळमध्ये कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे भाव प्रति किलो ६० रुपयांवर गेले आहे. भाज्यांना संजीवनी मिळाल्याने पुढे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे गेल्या आठवड्यात भाज्यांची आवक कमी झाल्याने किमती वाढल्या. पण काही दिवसातच उतरल्या. कळमना आणि उपबाजार कॉटन मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती आटोक्यात आहेत. किरकोळमधील अतोनात किमतीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. सध्या स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा ७० टक्के माल विक्रीसाठी येत आहे. 

एप्रिल आणि मे महिन्यात भाज्यांचे भाव गगनाला पोहोचतात. पण यंदा एप्रिलमध्ये आलेल्या पावसामुळे शेत हिरवेगार आहेत. शिवाय घाऊकमध्ये किमतीही कमी आहेत. किरकोळ विक्रेते खराब हवामानामुळे भाज्यांचे भाव वाढल्याचे कारण देत आहेत. पावसामुळे काही भाज्यांचा दर्जा घसरला आहे. तर दुसरीकडे पावसामुळे भाजी पिकाला नवसंजीवनी मिळाली आहे. शेतात भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यानंतरही आवक वाढेल भाव कमी होतील, अशी प्रतिक्रिया महात्मा फुले फ्रूट व सब्जी मार्केट अडतिया असोसिएशनचे (कॉटन मार्केट) सचिव राम महाजन यांनी दिली. 

किरकोळमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, भेंडी, कारले, गवार, पालक, मेथी, फणस या भाज्यांचे भाव ६० ते ८० रुपयांदरम्यान आहेत. यंदा टोमॅटो आटोक्यात असून ३० रुपये किलो आहेत. लवकरच दर कमी व्हावेत, अशी ग्राहकांना अपेक्षा आहे. टोमॅटो स्थानिक उत्पादकांसह बेंगळुरू, मदनपल्ली, तर सिमला मिरची, परवळ, कारले, तोंडले रायपूर, भिलाई, दुर्ग येथून विक्रीला येतात. कोथिंबीर स्थानिकांकडून आणि नाशिक तसेच जगदलपूर आणि मौदा येथून हिरवी मिरचीची आवक आहे. भाजीपाला ठोक भाव किरकोळ भाव : वांगे १५ ३०हिरवी मिरची ३० ६०कोथिंबीर ४० ६०टोमॅटो २० ४०फूल कोबी १५ ३०पत्ता कोबी १० २०भेंडी ३० ६०कारले ३० ६०चवळी शेंग२० ४०गवार शेंग ३० ६०पालक १० २०मेथी ३५ ६०कोहळ १० २०फणस ४० ७०कैरी ३० ६०

टॅग्स :nagpurनागपूर