शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दोन मैत्रिणी बकरीला वाचवायला गेल्या आणि काळाने घात केला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 21:19 IST

Nagpur News पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला.

 

नागपूर : पेंच धरणाच्या कालव्यात पडलेल्या बकरीला वाचवण्याच्या प्रयत्नात बकऱ्या चाेरणाऱ्या दाेन मुली त्या कालव्यात पडल्या आणि वाहत गेल्या. त्या दाेघींचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना अराेली (ता. माैदा) शिवाजीनगर, तुमान शिवारात मंगळवारी (दि. ५) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. त्या दाेघींचेही मृतदेह आढळून आले आहेत.

सुजाता धर्मा उईके (१९) व मनीषा रामप्रसाद ईनवाते (१८, दाेघीही रा. शिवाजीनगर, तुमान, ता. मौदा) अशी मृत मुलींची नावे आहेत. तुमान शिवारातून पेंच धरणाचा डावा कालवा भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या दाेघीही मंगळवारी (दि. ५) नेहमीप्रमाणे कालव्याच्या काठी बकऱ्या चारण्यासाठी गेल्या हाेत्या. चारा खात असतानाच एक बकरी कालव्यात पडली. त्यामुळे बकरीला वाचवण्यासाठी दाेघेही पुढे सरसावल्या.

बकरीला वाचवीत असताना दाेघीही कालव्यात पडल्या व प्रवाहात आल्याने वाहत गेल्या. दाेघीही मंगळवारी रात्रीपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या वडिलांनी त्या बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, बुधवारी (दि. ६) सकाळी शाेधकार्य सुरू करण्यात आले. सुजाताचा मृतदेह बुधवारी पारडी (कला) (ता. माैदा) शिवारात तर मनीषाचा मृतदेह गुरुवारी (दि. ७) दुपारी रेवराल (ता. माैदा) शिवारातील कालव्यात आढळून आला. याप्रकरणी अराेली पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक फौजदार हंसराज वरखडे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू