शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

प्रत्येक जिल्ह्यात दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी

By admin | Updated: December 16, 2015 03:02 IST

महसूल विभागाशी संबंधित विविध अपिले तसेच पुनर्विलोकन अर्ज याबाबत शीघ्रगतीने कार्यवाही व्हावी यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत.

महसूलमंत्र्यांची घोषणा :

अर्धन्यायिक कामकाजाला गती देणारनागपूर : महसूल विभागाशी संबंधित विविध अपिले तसेच पुनर्विलोकन अर्ज याबाबत शीघ्रगतीने कार्यवाही व्हावी यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता एक ऐवजी दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी राहणार असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. यातील एक अतिरिक्त जिल्हाधिकारी नियमित कामकाज बघेल तर दुसऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्याकडे महसूल विभागाशी संबंधित अपीलांची प्रकरणे तसचे जात पडताळणीचे काम असेल. यामुळे प्रशासकीय कामाला वेग येईल व अर्धन्यायिक कामकाजाला गती मिळेल, असे खडसे म्हणाले. अपील अर्ज दाखल करून घेण्यासाठी संबंधित महसुली प्राधिकाऱ्याच्या कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल व तीन दिवसांत छाननी करून अपील क्रमांक देण्यात येईल. याशिवाय सर्व प्रकरणांच्या सुनावण्या या कालानुक्रमाने करण्यात येतील. अर्जाबाबत सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारपणे ३० दिवसात व उशिरात उशिरा विलंबाच्या कारणासह ६० दिवसात आदेश पारित करणे बंधनकारक करण्यात आले आहे, असे खडसे यांनी निवेदनाच्या माध्यमातून मांडले. (प्रतिनिधी)