शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वाहतूकदारांचा संप मिटला : केंद्र शासनासोबत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:20 IST

केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देवाहतूक सुरळीत होण्यास लागणार आठवडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.संप मिटल्यानंतर रस्त्यावर आठ दिवसांपासून उभे असलेले ट्रक रात्री ९ वाजेपासून रस्त्यावर धावत आहेत. काही मागण्यांवर सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे नागपुरातील सर्व वाहतूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संपामुळे गोदाम आणि बुकिंग कार्यालयाचे कामकाज संचालित होण्यास आठवडा लागणार आहे. संप मिटल्याची सूचना सर्व वाहतूकदारांना देण्यात आली आहे. संपादरम्यान नागपुरातील जवळपास १८ ते २० हजार ट्रक रस्त्यांवर उभे होते. शिवाय अन्य राज्यातून आलेले ट्रक चालकांनी रस्त्याच्या कडेला उभे केले होते.संपादरम्यान डिझेल विक्री ८० टक्के कमी झाली. शिवाय टोल नाके आणि धाबा मालकांना फटका बसला. संपामुळे ट्रक मालक आणि वाहतूकदारांचे तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरून निघण्यास वर्ष लागणार आहे. सरकारने पूर्वीच चर्चा करून संप मिटविला असता तर हे नुकसान झाले नसते. पण सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे वाहतूकदार आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याचे मारवाह म्हणाले.

 

 

 

टॅग्स :Strikeसंपnagpurनागपूर