शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तूंच्या १९० मालगाड्यांची वाहतूूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 22:38 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे.

ठळक मुद्देचार दिवसात मध्य रेल्वेचे महत्त्वाचे योगदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे सर्व गुड्स शेड, रेल्वेस्थानक आणि नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी काम करीत आहेत.मध्य रेल्वेने मागील चार दिवसात २२ ते २५ मार्च दरम्यान १९० मालगाड्यांच्या ९८३७ वॅगनमध्ये जवळपास ५.६६ लाख टन जीवनावश्यक वस्तू आणि कोळशाची वाहतूक केली. यात कोळशाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील कोराडी, मौदा, परळी, नाशिक, पारस शिवाय मध्य प्रदेशातील सारणी आणि सिंघाजी येथील पॉवर प्लँटसाठी १०२ मालगाड्यात कोळसा पाठविण्यात आला आहे. यातील १०० मालगाड्या नागपूर आणि दोन मालगाड्या मुंबईवरून चालविण्यात आल्या. तर खापरी, तडाली, गायगाव आदी डेपोमध्ये पेट्रोल, ल्युब्रिकंट आणि ऑईलने भरलेल्या १७ मालगाड्या चालविण्यात आल्या. यात भुसावळवरून १३ मालगाड्या गेल्या. येथून कांद्याने भरलेली एक मालगाडी रवाना झाली. तर ५७ पैकी ४६ मालगाड्या मुंबईवरून निघाल्या. यात फर्टिलायझरच्या ६ मालगाड्या मुंबई विभागातून उत्तर आणि दक्षिण भारताकडे रवाना करण्यात आल्या. मालगाड्यांच्या वाहतुकीवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर