शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

जीवनावश्यक वस्तूंच्या १९० मालगाड्यांची वाहतूूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 22:38 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे.

ठळक मुद्देचार दिवसात मध्य रेल्वेचे महत्त्वाचे योगदान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तू आणि वीज पुरवठ्यासाठी कोळसा कमी पडू नये यासाठी मध्य रेल्वे अथक परिश्रम घेत आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे सर्व गुड्स शेड, रेल्वेस्थानक आणि नियंत्रण कक्षात २४ तास कर्मचारी काम करीत आहेत.मध्य रेल्वेने मागील चार दिवसात २२ ते २५ मार्च दरम्यान १९० मालगाड्यांच्या ९८३७ वॅगनमध्ये जवळपास ५.६६ लाख टन जीवनावश्यक वस्तू आणि कोळशाची वाहतूक केली. यात कोळशाचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील कोराडी, मौदा, परळी, नाशिक, पारस शिवाय मध्य प्रदेशातील सारणी आणि सिंघाजी येथील पॉवर प्लँटसाठी १०२ मालगाड्यात कोळसा पाठविण्यात आला आहे. यातील १०० मालगाड्या नागपूर आणि दोन मालगाड्या मुंबईवरून चालविण्यात आल्या. तर खापरी, तडाली, गायगाव आदी डेपोमध्ये पेट्रोल, ल्युब्रिकंट आणि ऑईलने भरलेल्या १७ मालगाड्या चालविण्यात आल्या. यात भुसावळवरून १३ मालगाड्या गेल्या. येथून कांद्याने भरलेली एक मालगाडी रवाना झाली. तर ५७ पैकी ४६ मालगाड्या मुंबईवरून निघाल्या. यात फर्टिलायझरच्या ६ मालगाड्या मुंबई विभागातून उत्तर आणि दक्षिण भारताकडे रवाना करण्यात आल्या. मालगाड्यांच्या वाहतुकीवर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर