शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

फक्त मूल नाही म्हणून छळ? चैतालीच्या मृत्यूमुळे उघड झालं भयाण वास्तव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:39 IST

चैताली आत्महत्या प्रकरण की हत्या? वडिलांचा आरोप – सासरच्यांनीच केली मुलीची हत्या!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाकळघाट येथील रहिवासी चैताली मनोज कामडी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु, चैतालीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. यात दोषी असलेला तिचा पती, सासू-सासरे यांना फाशीची शिक्षा देऊन मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी चैतालीचे वडील रामदास मेघरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर (बाई) येथील रामदास मेंघरे यांची मुलगी चैतालीचे लग्न १६ एप्रिल २०२५ रोजी टाकळघाट येथील मनोज रमेश कामडे याच्याशी झाले. चैतालीचे वडील रामदास म्हणाले, लग्नानंतर चैतालीच्या सासरच्या मंडळींनी तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देणे सुरू केले. परंतु, आज ना उद्या सगळे ठीक होईल म्हणून ती निमूटपणे सर्व सहन करीत होती. मूल होत नसल्यामुळे तिचा छळ करण्यात येत होता. ९ जून २०२५ रोजी चैतालीचा भाऊ गणेश तिला सासरी सोडण्यासाठी गेला असता त्याच्या समोरच चैतालीच्या सासूने तिला खडेबोल सुनावले. त्यानंतर १६ जूनला जावई मनोज कामडी याने फोन करून चैतालीने फाशी घेतल्याचे सांगितले. बुटीबोरीच्या माया हॉस्पिटलमध्ये माहेरची मंडळी गेली असता चैतालीच्या अंगावर पट्टयाने मारल्याच्या जखमा दिसत होत्या. याशिवाय व्हेंटिलेशनच्या उंच असलेल्या खिडकीला ओढणी बांधून चैतालीने गळफास घेणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

चैतालीने गळफास घेतल्यानंतर आपण सब्बलने दाराची कडी काढल्याचे तिचा पती सांगत असून प्रत्यक्षात दाराची कडी मात्र जशीच्या तशी होती, असे मेंघरे यांनी सांगितले. त्यामुळे चैतालीची आत्महत्या नसून तिच्या सासरच्या मंडळींनी तिची हत्या केली असून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला चैतालीचा भाऊ गणेश मेघरे, काका संदीप मेघरे, अरविंद डफ, गजानन मेघरे, राजेश्वर मेघरे, पवन तडस, शैलेंद्र सोरते, जगदीश फुलझेले, पंकज कोसुरकर उपस्थित होते.

 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी