शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

सीएए, एनआरसीबाबत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:45 IST

तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देशरद पवारांची भूमिका तीच आमची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएए, एनआरसी बद्दल शरद पवार यांनी जी भूमिका ठेवली आहे, तीच आमची सर्वांची भूमिका आहे. महाराष्ट्रात आता तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांची मंडळी एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय सवार्ना मान्य राहील. मी राज्याचा गृहमंत्री म्हणून सांगतो की एक ही नागरिकाचा नागरिकत्व यामुळे जाणार नाही, अशी हमी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.भाजप वाले स्वप्न पाहत होते की त्यांचे सरकार येईल पण तसे झाले नाही, मुंजेरीलाल सारळे स्वप्न पाहणे भाजप वाल्यानी सोडले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली. महिला अत्याचाराच्या घटना बद्दल आंध्रात जाऊन दिशा कायद्याची माहिती घेतली, महाराष्ट्रात त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाईल. त्यासाठी कायदा केला जाईल, असेही देशमुख म्हणाले.वारीस पठाण यांच्यावर कारवाई होणार- वारीस पठाण यांनी जे वक्तव्य केले आहे, ते अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे, आम्ही त्यांच्यावर कारवाई चे निर्देश दिले आहे, शंभर टक्के कारवाई होणार आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख