शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

२० वर्षांत तीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: June 5, 2015 02:37 IST

मनोज मालवीय डेव्हलपमेंट सेंटरच्या (एमएमडीसी) माहितीनुसार मागील २० वर्षांत देशातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

नागपूर : मनोज मालवीय डेव्हलपमेंट सेंटरच्या (एमएमडीसी) माहितीनुसार मागील २० वर्षांत देशातील सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात महाराष्ट्रातील ७२ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एमएमडीसी सेंटरने शेतकऱ्यांच्या या आत्महत्या रोखण्यासाठी एक प्रोजेक्ट तयार केला आहे. शिवाय तो देशभरात लागू करण्याची केंद्राकडे मागणी करण्यात आली आहे. ‘आम्ही सर्व शेतकरी स्वत:च्या परिश्रमाने बनणार करोडपती’ असे या प्रोजेक्टचे नाव असून, त्याचा गुरुवारी संविधान चौकात शुभारंभ करण्यात आला. या प्रोजेक्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत केले जाणार आहे. शिवाय त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल. संस्थेचे प्रमुख मनोज मालवीय यांच्या मते, प्रत्येक वर्षी देशातील १५ हजारापेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करतात. मागील १९९५ ते २०१५ पर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. एनएसएसओ-२०१४ च्या अहवालानुसार शेतीतून शेतकऱ्याच्या कुटुंबाला केवळ ३ हजार १०० रुपयांचे उत्पन्न मिळत असून, महागाईच्या तुलनेत ते फार कमी आहे. मागील काही वर्षांत केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात १२० पटीने वाढ केली आहे. तसेच शिक्षकांच्या पगारात ३२० पटीने वाढ झाली असून कार्पोरेट क्षेत्रातील लोकांचा पगार सात पटीने वाढला आहे. या उलट शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीत केवळ १९ पटीने वाढ झाली आहे. १९७० मध्ये गव्हाचे किमान आधारभूत मूल्य ७६ रुपये प्रति क्विंटल होते, ते आज केवळ १४५० रू पयापर्यंत पोहोचले आहे. ही तफावत दूर करण्यासाठी संस्थेतर्फे प्रोजेक्टमध्ये काही सूचना केल्या असल्याचे यावेळी मालवीय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)