शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:02 IST

भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपाचगाव टर्निंगवर टिप्परची कारला धडक मृत तिघेही नागपुरातील

आॅनलाईन लोकमतनागपूर : भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव टर्निंगजवळ सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.मृतांमध्ये सुशील वसंत जावळे (३०), त्याचे वडील वसंत जावळे (६१), आई पुष्पा जावळे (५८) तिघेही रा. शक्तीनगर, खरबी रोड, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. जावळे कुटुंबीय एमएच-४९/एई-२५३६ क्रमांकाच्या कारने पवनी (जि. भंडारा) येथे गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या कारला एमएच-४०/बीजी-८०७ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. त्यात सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या आई-वडिलांना मेडिकलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर कार चक्काचूर झाली होती. याप्रकरणी कुही पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. टिप्पर चालक कन्हैयालाल पटेल (२८, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुशील हा बुटीबोरी एमआयडीसीतील कंपनीत कार्यरत होता. पवनी येथे तो त्याची पत्नी पद्मिनी आणि चार महिन्याचा मुलगा कौस्तुभला आणण्यासाठी गेला होता. परंतु त्याचे सासरे बंडू भोयर आणि इतरांनी काही दिवस राहू देण्याची विनंती केली. त्यानंतर तो आई-वडिलांसह नागपूरसाठी निघाला. दरम्यान त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा