शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

 नागपुरात  वेगवेगळ्या भागात  उष्माघाताचे तीन बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 01:31 IST

वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे.

ठळक मुद्देदोघे अनोळखी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वेगवेगळ्या भागात दोन अनोळखी व्यक्तींसह तिघांचा मृत्यू झाला. उन्हाच्या तडाख्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरनगर आहे. येथील जयवंत सिंगच्या घरी राहणारे चरणसिंग विठ्ठलसिंग येवतीकर (वय ३८) यांचा मृतदेह शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता नीलडोह ग्रामपंचायतजवळच्या मैदानात आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघातानेच झाला असावा, असा संशय आहे.अशाच प्रकारे शुक्रवारी दुपारी २.३० ला गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानकातील एसटी कॅन्टीनच्या भिंतीजवळ एक ३० ते ३५ वयोगटातील व्यक्ती मृतावस्थेत आढळला. त्याची ओळख त्यावेळी पटली नव्हती.लकडगंजमध्ये शुक्रवारी रात्री ८.१० वाजताच्या सुमारास ४० ते ५० वर्षे वयोगटातील एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. त्याला मेयोत नेले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. या तीनही प्रकरणात अनुक्रमे एमआयडीसी, गणेशपेठ आणि लकडगंज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, हे तीनही मृत्यू उष्माघातानेच झाले असावेत, असा कयास आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर