शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

साडेसात लाख मतदारांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 05:47 IST

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ; मतदान टाळणाऱ्यांची कोण दखल घेणार?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निवडणूक विभागाने जनजागृती करूनही लोकसभेच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान होऊ शकलेले नाही. यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील थोडेथोडके नव्हे, तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदार मतदानापासून लांब राहिले. हे मतदार देशभक्त नाहीत का, मतदान प्रक्रियेबाबत एवढी उदासीनता असण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या मतदारसंघात १९ लाख १४ हजार ७८५ एकूण मतदार आहेत. सर्व मतदारांनी मतदान करणे सक्तीचे नसले तरी सक्षम लोकशाहीसाठी गरजेचे होते. त्यामुळेच शंभर टक्के मतदानाचा आकडा गाठण्यासाठी निवडणूक आयोगाने जनजागृती केली होती. प्रत्यक्षात पाच वर्षापूर्वी झालेल्या ५८ टक्के मतदानापेक्षा फक्त तीन अंकाने मतदानाची टक्केवारी वाढू शकली. ६१.०९ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने जाहीर केली आहे. गेल्या पाच वर्षात देशभक्तीची एक ‘वेगळी’ चर्चा यवतमाळ-वाशिमच नव्हेतर संपूर्ण देशभरात सुरू आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविण्याची जशी टूम आली, तशीच ‘आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र इतरांनी देण्याची गरज नाही’, असे दणक्यात सांगणाºयांचीही संख्या वाढली. मग देशभक्तीचा ठेका घेणाºया या भारतीयांना लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे का जीवावरचे ओझे वाटले? हा प्रश्न आहे.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात तब्बल ७ लाख ४४ हजार ९७९ मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य टाळले.मतदानासाठी युद्धभूमीवर जाण्याची गरज नव्हती, हाती बंदूक घेण्याची गरज नव्हती, तोंडाची वाफ गमावून विरोधकांवर टीका करण्याची गरज नव्हती. गरज होती ती फक्त स्वाभिमानाने जाऊन योग्य उमेदवाराला मत देण्याची. पण सोशल मीडियात देशभक्ती फारवर्ड करणाºयांनी हे साधे राष्ट्रीय कर्तव्य बजावले नाही.का टाळले मतदान?उन्ह खूप होते, काय करायचे मतदान करून? कोणीही निवडून आले तरी काय फरक पडतो?- मी नोकरीसाठी बाहेरगावी असतो, कसे मतदान करणार? मतदार यादीत नावच सापडले नाही. मतदान टाळण्याची अशी अनेक कारणे सांगितली जात आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर