शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदर्भाला तिसऱ्या उष्ण लाटेचा तडाखा; ४४ डिग्रीने अकाेलेकर हाेरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 21:07 IST

Nagpur News हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे.

ठळक मुद्दे उष्ण लाटांनी गाठला उच्चांक

नागपूर : विदर्भावर हाेत असलेला उष्ण लाटांचा प्रकाेप थांबायला तयार नाही. १५ मार्चपासून सुरू झालेले उष्ण लाटांचे सत्र आजतागायेत कायम आहे. हवामान विभागाने लागाेपाठ तिसऱ्या उष्ण लहरींचा इशारा दिला आहे. जाणकारांच्या मते मागील शतकभरात असा प्रकार बघायला मिळाला नसून २० दिवसांपासून सुरू असलेल्या सूर्याच्या प्रकाेपाने नवीन विक्रम केला आहे.

विदर्भातील अकाेलेकरांची हाेरपळ थांबायला तयार नाही. अकाेल्याचे तापमान सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहे. २७ मार्चपासून ४३ अंशांवर गेलेला शहराचा पारा उतरण्याऐवजी अजूनच वाढत चालला आहे. ४ एप्रिलला ४४ अंशावर धडक दिल्यानंतर मंगळवार ५ एप्रिलला ४४.२ अंशांवर पाेहोचत जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पहिला क्रमांक गाठला. बुधवारी अकाेल्याचे तापमान ४४ अंशांवर हाेते. दुसरीकडे अमरावतीचे तापमान सरासरीपेक्षा ३.८ अंशांनी वाढून ४३.२ अंशांवर पाेहोचले. त्याखालाेखाल चंद्रपूर ४२.६ अंश, वर्धा ४२.२ अंश, गाेंदिया, वाशिम ४१.५ अंश, बुलढाणा ४१ तर नागपूर व यवतमाळ ४०.९ अंशांवर आहे. हवामान विभागाने १० एप्रिलपर्यंत अकाेलेकर उष्णतेच्या लाटेने हाेरपळतील, असा इशारा दिला आहे.

यावर्षी मार्च महिन्यात १५ तारखेला उष्णतेची पहिली लाट आली, जी २३ मार्चपर्यंत चालली. त्यानंतर २६ मार्चपासून दुसरी लाट सुरू झाली, जी अद्याप सुरू आहे. नागपूरसह काही जिल्ह्यात एक दिवसाचा दिलासा मिळाला आणि ५ एप्रिलपासून पुन्हा पाऱ्याने उसळी घेतली. अकाेला मात्र १० दिवसांपासून हाेरपळत असून पुन्हा पाच दिवस तडाखा राहणार आहे.

मागील १०० वर्षांत मार्चमध्ये दाेनदा उष्णतेच्या लाटा आल्या नाहीत. त्यालागाेपाठही आल्या नाहीत आणि एवढे दिवस चालल्या नाहीत. मागील दशकभरात उष्ण दिवसांमध्ये वाढ हाेण्याचा प्रकार वाढला आहे व पुढेही वाढत जाणार आहे. विशेष म्हणजे भारतात पहिल्यांदाच उष्णतेचा प्रकाेप सर्वत्र दिसून येत आहे. मानवाच्या दृष्टीने हा हवामानाचा अतिशय धाेकादायक इशारा आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक

टॅग्स :weatherहवामान