शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

शाळा प्रवेशासाठी आता १५ दिवसांची शिथिलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 10:42 IST

शासनाने शाळा प्रवेशासाठी वयाची अट शिथिल केली आहे. यात १५ दिवसांची शिथिलता दिली आहे.

ठळक मुद्दे पालकांना दिलासा शासन निर्णय जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित केले होते. प्ले-ग्रुप/नर्सरीमध्ये प्रवेशासा ज्या बालकांचे ३० सप्टेंबरपर्यंत वय ३ व पहिल्या वर्गाच्या प्रवेशासाठी ६ वर्ष होत असेल त्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे १ ते २ दिवस कमी असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता. त्यांचे वर्ष वाया जात होते.यासंदर्भात शासनाकडे तक्रारी व निवेदनही प्राप्त झाले होते. याची दखल घेत शासनाने शाळा प्रवेशासाठी वयाची अट शिथिल केली आहे. यात १५ दिवसांची शिथिलता दिली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार बालकांना प्रवेश घेण्यासाठी १ दिवसही कमी असेल तर प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत होते. यासंदर्भात आरटीई अ‍ॅक्शन कमिटीने शासनाला निवेदन देऊन, यात शिथिलता आणण्याची मागणी केली होती. राज्यभरातून अशी निवेदने व तक्रारी शासनाकडे दरवर्षी प्राप्त होत होत्या. त्याची दखल घेऊन शासनाने वयोमर्यादेत १५ दिवसांची सुट दिली आहे. यासंदर्भात शासनाने २५ जुलैला शासन निर्णय काढला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन आदेशानुसार पत्र काढून सर्व व्यवस्थापनाच्या शाळेंच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठविले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, ज्या बालकांचे वय ३० सप्टेंबर २०२० रोजी ६ वर्ष असेल किंवा ६ वर्ष पूर्ण होण्यास १५ दिवस बाकी असेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. पण १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस होत असेल तर, त्यांन नियमानुसार प्रवेश देता येणार नाही.

टॅग्स :Schoolशाळा