शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

विदर्भातील तीन शहरे जगात सर्वाधिक उष्ण; पारा ४५ पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 21:01 IST

Nagpur News जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी, चंद्रपूर, अकाेला पहिल्या तीनमध्ये

 

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेव जणू विदर्भात मुक्कामी असल्याची स्थिती दिसून येत आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत पहिले तीन विदर्भातीलच आहेत. ४५.३ अंशासह ब्रह्मपुरी सर्वात टाॅपवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर ४५.२ अंश व ४४.९ अंशांसह अकाेला तिसरे सर्वात उष्ण शहर ठरले आहे. जगातील पहिल्या १५ मध्ये अमरावती, वर्ध्यासह पाच शहरे विदर्भाचे आहेत. १५ अतिउष्ण शहरांमध्ये १३ शहरे भारतातीलच आहेत.

विदर्भात सर्वत्र कडक उन्हाच्या झळा बसत आहेत. सूर्याच्या अतिनील चटक्यांनी नागरिकांना चांगलेच हाेरपळले असून, अंगाची लाहीलाही हाेत आहे. हवामान विभागाने १८ ते २० एप्रिलपर्यंत उष्ण लाटांचा इशारा दिला हाेता. बुधवारी नागपूर वगळता विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात पाऱ्याने उसळी घेतली. नागपूरमध्ये ४३.२ अंशांची नाेंद करण्यात आली, जी मंगळवारच्या तुलनेत ०.४ अंश कमी आहे. मात्र, उन्हाच्या चटक्यांनी पारा ४५ अंश पार गेल्याची जाणीव नागरिकांना हाेत हाेती. ४२ अंशांसह केवळ गडचिराेली वगळता, इतर जिल्हे उच्चांकावर पाेहोचले आहेत. अमरावती व वर्धा ४४.२ अंश, गाेंदिया ४४ अंश आणि वाशिम ४३.५ अंशांवर पाेहोचले.

काही तज्ज्ञांच्या मते सूर्याच्या अतिनील किरणांचा सामना करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, २१ व २२ एप्रिलदरम्यान विजांच्या कडकडाटासह काेरडे वादळ येण्याची शक्यता आहे. मात्र, दाेन दिवस वातावरण बदलण्याची शक्यता नाही. उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारी शहरातील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.

टॅग्स :weatherहवामान