शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची - ताराचंद्र खांडेकर 

By आनंद डेकाटे | Updated: July 13, 2023 14:53 IST

स्मृतिशेष एल.आर. बाली यांना श्रद्धांजली

नागपूर : आंदोलनातील नायकांसाठी बुद्धिजीवींची भूमिका महत्त्वाची आहे. आंबेडकरी समाजातील बुद्धिजीवी हा सजग असला पाहिजे. त्याने आंदोलन व आंदोलनातील नायकाची दिशा निश्चित केली पाहिजे. आवळे बाबू, बरि. राजाभाऊ खोब्रागडे, एल. आर. बाली हे आंदोलनाचे बुद्धिजीवी नेता होते. एल. आर.बाली यांच्या जाण्याने मोठी सामाजिक हानी झाली असून संविधानिक मूल्य जोपासणारा समता सैनिक दलाचा समर्पित शिलेदार हरवला आहे, अशी भावना ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केली.

हिंदी मोरभवनच्या अर्पण सभागृहात स्मृतिशेष एल. आर. बाली यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अण्ड लिटरेचर, समता सैनिक दल, रिपब्लिकन लोकप्रतिष्ठान यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम, हरिश चहांदे, रिपाइंचे नेते भूपेश थुलकर, नाटककार दादाकांत धनविजय यांनीही आपले विचार व्यक्त केले.

भदंत नागदीपंकर, डॉ. सविता कांबळे, डॉ. सुदेश भोवले, हरिश जानोरकर, डॉ. आर. डी. कोसे, चंद्रबोधी, पाटील यांनी श्रद्धांजलीपर शोक संवेदना व्यक्त केल्या. ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी एल. आर. बाली यांच्या कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणारा पाठविलेला संदेश मच्छिंद्र चोरमारे यांनी वाचला.

- एल.आर. बाली आंबेडकरी चळवळीचे दीपस्तंभ

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम म्हणाले, एल. आर. बालींच्या त्यागाचा आलेख नव्या पिढी समोर मांडला पाहिजे. बालींनी स्वकेंद्रीपणा कधीही स्वीकारला नाही. आंदोलनाला पुरक असणारं लेखन त्यांनी केले. आयुष्यभर निरपेक्ष जगलेले बाली हे आंबेडकरी चळवीचे दीपस्तंभ आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर