शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खू संघाची गरज; राज्यस्तरीय अधिवेशनात भिक्खूसंघाचा सूर

By आनंद डेकाटे | Updated: May 13, 2023 18:54 IST

Nagpur News भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.

आनंद डेकाटे नागपूर : भिक्खु संघाच्या माध्यमातून बौद्ध धम्म पुन्हा प्रज्वलीत होत आहे. मात्र अनेक भिक्खुंवर समाजातून आरोप होतात. त्यामुळे सर्वप्रथम भिक्खुसंघच मजबूत करण्यासोबतच शिस्त व अनुशासनबद्ध भिक्खु संघाची गरज आहे, असा सूर दीक्षाभूमीवर आयोजित अखिल भारतीय भिक्खुसंघाच्या राज्यरास्तरीय अधिवेशनात निघाला.

ऑल इंडिया भिक्खु संघांतर्गत महाराष्ट्र प्रदेश भिक्खु संघ राज्य अधिवेशन दीक्षाभूमी येथील आडोटोरीयमध्ये आयोजित करण्यात आले. बौद्ध प्रशिक्षण संस्थानचे अध्यक्ष भदंत सत्यशील महास्थविर अध्यक्ष यांचे हस्ते या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भिक्खू संघाचे प्रदेश अध्यक्ष भदंत धम्मसेवक महास्थविर हे अध्यक्षस्थानी होते.

या अधिवेशनात दोन दिवस भिक्खुसंघा सबंधित विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यात संघ मजबूत करणे, विनयधर व वरिष्ठ भिक्खूंचा सन्मान राखणे, विनयाविरूद्ध किवा संघाविरूद्ध धम्माविरूद्ध वर्तन करणाऱ्यांविरूद्ध कारवाही करणे, शिस्तबद्ध अनुशासनबद्ध भिक्खू संघ निर्माण करुन वेळोवेळी प्रशिक्षण देणे, प्रत्येक जिल्हास्तरिय भिक्खूसंघाची शाखा स्थापित करणे,आदींवर यात चर्चा केली जाईल.

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी