शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भिक्खू संघाने धम्माचा प्रचार प्रसार करावा

By आनंद डेकाटे | Updated: May 25, 2024 18:44 IST

भदंत सुरेई ससाई : दीक्षाभूमीवर तीन दिवसीय बुद्ध महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भिक्खू संघाचे मुख्य कार्य धम्माचा प्रचार प्रसार करणे आहे. मात्र, भिक्खू संघ परित्राणपाठ आणि लग्नसमारंभ कार्यात व्यस्त दिसतो. त्यामुळे धम्माच्या कार्याला गती मिळत नाही. भिक्खू संघाने एकत्रित येवून धम्माचा प्रचार प्रसार करावा. धम्माचे कार्य गतिमान करावे, असे आवाहन परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे आयोजित तीन दिवसीय बुद्ध महोत्सवात भदंत ससाई अध्यक्षस्थानाहून बोलत होते. कार्यक्रमाला बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रमुख भंते धम्मसारथी, भंते नागवंश, भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते धम्मविजय उपस्थित होते.

बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे बौध्द बांधवांनी वाचन करावे, असे आवाहन भंते नागवंश यांनी केले. बौध्द बांधवांच्या घरी बुद्ध आणि आंबेडकरी साहित्य मोठया प्रमाणात आहेत. सामान्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथांची गरजही नाही. सामान्यांनी केवळ बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन केल्यास धम्म सहज कळेल. या ग्रंथात बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्वाच्या तीन घटनांचा म्हणजे जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे. याशिवाय राजा शुध्दोधन आणि महामाया यांच्या विषयीची दुर्मिळ माहिती आहे. धम्माविषयी सखोल माहिती घेण्यासाठी या पवित्र ग्रंथाचे वाचन करावे, असेही ते म्हणाले. यावेळी भंते नागसेन, भंते धम्मविजय, भंते अश्वजित यांनीही धम्माविषयी सखोल मार्गदर्शन केले. संचालन आणि आभार भंते धम्मविजय यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर