शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

'म्हणून' हे सरकार टिकणार नाही, नितीन गडकरींनी साधला शिवसेनेवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 14:51 IST

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही

नागपूर - भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर टीका केली. नागरिकत्व दूरुस्ती कायद्याला शिवसेनेने दर्शवलेलं समर्थन पाठिमागे घेतल्यावरुन गडकरी यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं. राज्यातील सत्तांतरावर बोलताना, तिन्ही पक्ष आमच्या विरोधात एकवटले याचा अर्थ आम्ही बलवान आहोत. या सरकारमध्ये ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे भाकितही गडकरींनी केले आहे.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या विचारांत ताळमेळ नाही. त्यामुळे हे सरकार टिकणार नाही, असे म्हणत महाविकास आघाडी सरकारवर नितीन गडकरींनी हल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेनेलाही टार्गेट केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते बांग्लादेशींना मुंबईतून हाकला. मात्र, आता शिवसेना यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करायला तयार नाही. हिंदुत्व, मराठी माणुस हे सगळे मुद्दे त्यांनी सोडून दिले. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि मराठी माणूस शिवसेनेवर नाराज आहे. सावरकरांना शिवसेना मानते. पण, काँग्रेस त्यांच्याविरोधात वक्तव्य देते. सत्तेसाठी त्यांना दुर्बलता व लाचारी पत्करावी लागत आहे, स्वतःचे विचार सोडावे लागत आहेत.  

दरम्यान, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आजपासून भाजपातर्फे जनसंपर्क अभियान सुरू करण्यात येत आहे. देशभरात हे अभियान सुरू होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :nagpurनागपूरShiv SenaशिवसेनाNitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्री