शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी नागपुरात येणार तज्ञांची चमू : गृहमंत्री अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 02:36 IST

नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या सोबत केलेल्या चर्चेनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडा मुंबईच्या इतर भागातील कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी ज्या तज्ज्ञांनी उपाययोजना केल्या ती चमू येत्या ४ सप्टेंबरला नागपुरात येणार आहे. ही चमू विभागीय आयुक्त कार्यालय येथे दुपारी १२ वाजता नागपूरच्या परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.या तज्ज्ञ चमूमध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांचासह डॉ. ओम श्रीवास्तव (संक्रमक रोग विशेषज्ञ), डॉ. राहुल पंडित (गंभीर रोग विशेषज्ञ), डॉ मुफझल लकडावाला (जनरल सर्जन), डॉ गौरव चतुर्वेदी (कान नाक घसा विशेषज्ञ ) यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली.मुंबई येथील हॉटस्पॉट ठरलेल्या कोळीवाडा व धारावी मुंबईच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण निघत होते. परंतु आता येथील परिस्थिती अगदी सामान्य झाली आहे. त्याच पद्धतीने किंबहुना त्यापेक्षाही जास्त आता नागपूर शहरात व ग्रामीण भागात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे काम करीत आहे.ज्या पद्धतीने धारावी व कोळीवाडासह मुंबईतील इतर भागात कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी प्रयत्न केले त्याच धर्तीवर त्यांचा अनुभव घेऊन नागपुरात काय उपाययोजना कराव्या लागतील याची चर्चा या बैठकीत होणार आहे. नागपूर येथील परिस्थिती कशी हाताळायची यावर ते मार्गदर्शन करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख