शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑफलाईन’ बदल्यांवर गुरुजी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 21:14 IST

ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपूर्वी बदल्या करण्याचे शासनाचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ऑफलाईन बदल्यांमध्ये होत असलेल्या आर्थिक व्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने २०१८ पासून शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन सुरू केल्या. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने शिक्षकांच्या बदल्या पुन्हा ऑफलाईन करण्याचा निर्णय घेतला. यंत्या ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.विशेष म्हणजे यंदा १५ टक्के मर्यादा राखूनच बदल्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यात जि.प.चे ४ हजार ६०० वर शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांच्या स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या बदल्या नेहमीच वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळेच २०१८ पासून मंत्रायलस्तरावरुन ऑनलाईन बदल्या करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यावर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे वित्त विभागाने बदल्यांना स्थगिती दिली होती. पण सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्याही बदल्या करण्याचा निर्णय घेतला. बदल्यांच्या धास्तीने शिक्षकांची धाकधूक वाढली होती. यात जिल्ह्यांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन व आंतरजिल्हा बदल्या या स्थानिक पातळीवरुनच ऑफलाईन होणार आहे.नागपूर जिप मध्ये २०१९ मध्ये झालेल्या बदल्यांचे आदेश प्रलंबित आहेत. २०१८ च्या बदल्यांमध्ये रँडम व विस्थापित झालेल्या शिक्षकांबाबत शासन निर्णयाची नागपूर जिप मध्ये अंमलबजावणी नाही. वित्त विभागाने यंदा बदल्यांना स्थगिती दिली होती. राज्यातील एकाही संघटनेने ऑनलाईन बदलीला विरोध केला नसताना ऑफलाईन बदल्यांची शिफारस कुणी केली, असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.शरद भांडारकर, राज्य सरचिटणीस, मनसे शिक्षक व शिक्षकेतर सेनाशिक्षण क्षेत्र गोंधळात असताना बदल्या का?कोरोनामुळे अख्खे शिक्षण क्षेत्र गोंधळात आहे. शाळा सुरू होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. गुरुजींच्या उपस्थितीबद्दल अजूनही प्रश्न सुटलेला नाही. हा संपूर्ण गोंधळ सुरू असताना, शासन गुरुजींच्या बदल्या करीत आहे. या बदल्यांच्या प्रक्रियेतही गोंधळ उडणार आहे. कारण ऑफलाईन बदल्यांसाठी दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागतो तर ऑनलाईनच्या निकषानुसार बदल्या केल्यास गोंधळ उडणार आहे.परसराम गोंडाणे, मुख्य संघटन सचिव, कास्ट्राईब शिक्षक संघटना

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदली