शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबीडीओंच्या अखत्यारित कंट्रोल रुम : बोगस फेऱ्यांना बसणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.त्यामुळे खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाही़ यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये २८ टँकर गावकऱ्यांची तहान भागवित आहे़ या सर्व टँकरवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली़ प्रत्येक पंचायत समितीच्या बीडीओंकडे या टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून उपलब्ध आहे़ विशेष कक्षही पंचायत समितीस्तरावर उभारण्यात आला़ पाण्याचे टँकर मागणीस्थळी पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती होती़ तशा आशयाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होत्या़ त्यावर गंभीर पाऊल म्हणून टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडण्यात आले़ त्यामुळे आता बनावट फेऱ्या दाखवून बिले काढण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. जिल्ह्यात १४८ टँकरची मागणीहिंगणा, कामठी आणि नागपूर या अर्बन पेरियर गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या सुरू आहे़ जिल्ह्यात १४८ टँकरची मागणी आहे़ परंतु आतापर्यंत ३५ गावांत ४८ टँकर धावताहेत़ हिंगणा तालुक्यातील सीताखैरी, नीलडोह, कवडस, डीगडोह, तांडा, डेगमा आदी भागात दीड महिन्यापासून टँकर सुरू आहे़ जलसंधारणाची कामे प्रामाणिकपणे न झाल्यास ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकnagpurनागपूर