शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपूर ग्रामीण भागातील टँकर जीपीएसने कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:02 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देबीडीओंच्या अखत्यारित कंट्रोल रुम : बोगस फेऱ्यांना बसणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यंदा पाणी टंचाई चांगलीच भेडसावत आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा ४८ टँकरद्वारे ३५ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टंचाईच्या या काळात टँकरचा दुरुपयोग होऊ नये म्हणून संपूर्ण टँकर जीपीएसने कनेक्ट केले आहे. त्यासाठी बीडीओच्या अखत्यारीत कंट्रोलरुम तयार करण्यात आली आहे.त्यामुळे खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाही़ यामध्ये कामठी तालुक्यात ९, हिंगणा १२ आणि नागपूर ग्रामीण तालुक्यामध्ये २८ टँकर गावकऱ्यांची तहान भागवित आहे़ या सर्व टँकरवर जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली़ प्रत्येक पंचायत समितीच्या बीडीओंकडे या टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएस सिस्टीमच्या माध्यमातून उपलब्ध आहे़ विशेष कक्षही पंचायत समितीस्तरावर उभारण्यात आला़ पाण्याचे टँकर मागणीस्थळी पोहोचत नसल्याची वस्तुस्थिती होती़ तशा आशयाच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त होत्या़ त्यावर गंभीर पाऊल म्हणून टँकरला जीपीएस सिस्टीमने जोडण्यात आले़ त्यामुळे आता बनावट फेऱ्या दाखवून बिले काढण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे. जिल्ह्यात १४८ टँकरची मागणीहिंगणा, कामठी आणि नागपूर या अर्बन पेरियर गावांमध्ये टँकरच्या फेऱ्या सुरू आहे़ जिल्ह्यात १४८ टँकरची मागणी आहे़ परंतु आतापर्यंत ३५ गावांत ४८ टँकर धावताहेत़ हिंगणा तालुक्यातील सीताखैरी, नीलडोह, कवडस, डीगडोह, तांडा, डेगमा आदी भागात दीड महिन्यापासून टँकर सुरू आहे़ जलसंधारणाची कामे प्रामाणिकपणे न झाल्यास ही संख्या येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकnagpurनागपूर