शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 10:53 IST

घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देबुटीबोरी येथील घटना घरगुती भांडणामुळे घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना बुटीबोरी येथे रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.सागर जयसिंग गौतम (३१) व कीर्ती सागर गौतम, रा. वॉर्ड क्रमांक-३, बुटीबोरी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सागर हा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचा. तो शनिवारी सायंकाळी रात्रपाळी कामावर गेला होता. त्यामुळे तो रविवारी सकाळी कामावरून घरी परतला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास सागर व कीर्ती यांच्यात घरगुती कारणावरून जोरात भांडण झाले. त्यामुळे सागर घराबाहेर निघून गेला होता.काही वेळाने तो घरी परतला, तेव्हा त्याला कीर्ती ही खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच सागरनेही लगेच गळफास लावून स्वत:ला संपविले. काही वेळाने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.

दोन वर्षांची चिमुरडी झाली अनाथसागर व कीर्तीला दोन वर्षांची मुलगी आहे. रागाच्या भरात तिच्या आईवडिलांनी गळफास लावून स्वत:ला संपविले. एकाचवेळी आई व वडील गेल्याने ती चिमुकली आता अनाथ झाली आहे. आत्महत्या करतेवळी दोघांनीही तिचा विचार केला नाही. या प्रकारामुळे तिच्याविषयी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSuicideआत्महत्या