शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

नागपुरात दाम्पत्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 10:53 IST

घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.

ठळक मुद्देबुटीबोरी येथील घटना घरगुती भांडणामुळे घडला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ही घटना बुटीबोरी येथे रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.सागर जयसिंग गौतम (३१) व कीर्ती सागर गौतम, रा. वॉर्ड क्रमांक-३, बुटीबोरी अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. सागर हा बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करायचा. तो शनिवारी सायंकाळी रात्रपाळी कामावर गेला होता. त्यामुळे तो रविवारी सकाळी कामावरून घरी परतला होता. दरम्यान, दुपारच्या सुमारास सागर व कीर्ती यांच्यात घरगुती कारणावरून जोरात भांडण झाले. त्यामुळे सागर घराबाहेर निघून गेला होता.काही वेळाने तो घरी परतला, तेव्हा त्याला कीर्ती ही खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. तिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास येताच सागरनेही लगेच गळफास लावून स्वत:ला संपविले. काही वेळाने हा प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.

दोन वर्षांची चिमुरडी झाली अनाथसागर व कीर्तीला दोन वर्षांची मुलगी आहे. रागाच्या भरात तिच्या आईवडिलांनी गळफास लावून स्वत:ला संपविले. एकाचवेळी आई व वडील गेल्याने ती चिमुकली आता अनाथ झाली आहे. आत्महत्या करतेवळी दोघांनीही तिचा विचार केला नाही. या प्रकारामुळे तिच्याविषयी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूSuicideआत्महत्या