शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:15 IST

दिलीप वेंगसरकर : फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता

ठळक मुद्देलोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली

नीलेश देशपांडेनागपूर : चार ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाचे यश फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून राहील, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ‘कर्नल’ नावाने ओळखल्या जाणारे वेंगसरकर लॉर्ड्सवर १९८६ मध्ये शतकांच्या हॅटट्रिकसह विजयाचे शिल्पकार ठरले होते.

लोकमतसोबत विशेष बातचीत करताना वेंगसरकर यांनी न्यूझीलंडविरुद्ध विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या भविष्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, ‘इंग्लंडमध्ये यशाचे रहस्य फलंदाजी ठरेल. जर फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली तर त्यांना त्यांच्याच देशात आव्हान देता येईल.’ विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ पुनरागमन करू शकतो का, याबाबत बोलताना वेंगसरकर म्हणाले, ‘का नाही? कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या शानदार कामगिरीची पूर्ण आशा आहे. संघ समतोल असून मालिकेच्या वाटचालीसह कामगिरीत आणखी सुधारणा होऊ शकते.’

संघाच्या संयोजनाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘खेळपट्टीचे स्वरूप बघून किती फिरकीपटूंना संधी द्यायची, याचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. पण, माझ्या अनुभवावरून असे वाटते की, इंग्लंडमध्ये या वातावरणात फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील.’

n पुजाराच्या निराशाजनक कामगिरीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘प्रत्येक खेळाडूची आपली एक शैली असते. त्याचसोबत प्रत्येक खेळाडूला न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेगवेगळा अवधी लागतो. अनेकदा कुणी यशस्वी ठरतो. त्यामुळे केवळ पुजाराच नव्हे तर अन्य फलंदाजही आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरू शकतात.‘

...त्यामुळे डब्ल्य   यूटीसी फायनलमध्ये पराभवn डब्ल्य  यूटीसी फायनलमधील पराभवासाठी वेंगसरकर यांनी सराव सामना न खेळायला मिळणे प्रमुख कारण असल्याचे सांगितले. n ते म्हणाले, ‘इंग्लंडमधील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी सराव सामने खेळणे आवश्यक आहे. इंट्रा स्क्वाॅड लढतींना काही अर्थ नसतो.‘ 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघ