शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:21 IST

मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देनागपूर शहराला जूनपर्यंत ८२ दलघमी पाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प (कामठी खैरी) व तोतलाडोहाची एकूण क्षमता ११५७ द.ल.घ.मी आहे. सध्या कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. तर तोतलाडोह प्रकल्पात ७१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. अशी परिस्थिती असतानाही कामठी खैरी प्रकल्पातून जून अखेरपर्यंत ६१.२० द.ल.घ.मी. पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक या प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढते. मागणी व उपलब्ध जलसाठा याचा विचार करता मार्च ते ३० जून २०१९ दरम्यान नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातून ६१.२ द.ल.घ.मी. तर कन्हान नदीतून (पेंच कालव्यातून सोडण्यात येणारे)२०.८ द.ल.घ.मी. पाण्याची गरज भासणार आहे.तूर्त जलसंकट नाहीशहराला जून महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई भासणार आही. सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.मनोज गणवीर ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग

  • जलप्रदाय विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून (कामठी खैरी) १९५.४३. द.ल.घ.मी. कन्हान नदीतून ५३ द.ल.घ.मी., विहिरी व बोरवेलमधून १९.५२ तर गोरेवाडा जलाशयातूत ५.८४ द.ल.घ.मी. असे एकूण २७३.७९ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे.
  • पाणी कमी असलेल्या २०१८-१९ या वर्षात पेंच प्रकल्पातीत १५५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित आहे. वास्तविक १९५.४३द.ल.घ.मी. पाण्याची मागणी होती.
  • पेंच प्रकल्पातील आरक्षित कोट्यातील ११३.७१ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केली आहे. त्यामुळे उर्वरित ८२ द.ल.घ.मी. पाणी कसे मिळणार?
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई