शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

थेंब-थेंब पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष! जलाशयात अल्प पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 22:21 IST

मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.

ठळक मुद्देनागपूर शहराला जूनपर्यंत ८२ दलघमी पाण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च ते जून या कालावधीत नागपूर शहराला ८२ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे. पेंच व कन्हान नदीत पुरेसा जलसाठा उपलब्ध नाही. मध्य प्रदेश सरकारने चौराई धरण बांधल्याने कन्हान नदीवरील कोच्छी जवळील बंधाऱ्यातून शहराला होणारा पाणीपुरवठा संकटात आला आहे. चौराई धरणातून पाणी सोडण्याला अद्याप मध्य प्रदेश सरकारकडून हिरवी झेंडी मिळालेली नााही. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नागरिकांना थेंब-थेंब पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशी परिस्थिती असूनही जूनपर्यंत पुरवठा होईल इतका जलसाठा असल्याचा दावा जलप्रदाय विभागाकडून केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार पेंच प्रकल्प (कामठी खैरी) व तोतलाडोहाची एकूण क्षमता ११५७ द.ल.घ.मी आहे. सध्या कामठी खैरी प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. तर तोतलाडोह प्रकल्पात ७१.९५ द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. अशी परिस्थिती असतानाही कामठी खैरी प्रकल्पातून जून अखेरपर्यंत ६१.२० द.ल.घ.मी. पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. वास्तविक या प्रकल्पात ४३.८१० द.ल.घ.मी. जलसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी वाढते. मागणी व उपलब्ध जलसाठा याचा विचार करता मार्च ते ३० जून २०१९ दरम्यान नागपूर शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयातून ६१.२ द.ल.घ.मी. तर कन्हान नदीतून (पेंच कालव्यातून सोडण्यात येणारे)२०.८ द.ल.घ.मी. पाण्याची गरज भासणार आहे.तूर्त जलसंकट नाहीशहराला जून महिन्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई भासणार आही. सध्या पुरेसा पाणीपुरवठा होत आहे.मनोज गणवीर ,कार्यकारी अभियंता, जलप्रदाय विभाग

  • जलप्रदाय विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार नागपूर शहराला पेंच प्रकल्पातून (कामठी खैरी) १९५.४३. द.ल.घ.मी. कन्हान नदीतून ५३ द.ल.घ.मी., विहिरी व बोरवेलमधून १९.५२ तर गोरेवाडा जलाशयातूत ५.८४ द.ल.घ.मी. असे एकूण २७३.७९ द.ल.घ.मी. पाण्याची गरज आहे.
  • पाणी कमी असलेल्या २०१८-१९ या वर्षात पेंच प्रकल्पातीत १५५ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित आहे. वास्तविक १९५.४३द.ल.घ.मी. पाण्याची मागणी होती.
  • पेंच प्रकल्पातील आरक्षित कोट्यातील ११३.७१ द.ल.घ.मी. पाण्याची उचल केली आहे. त्यामुळे उर्वरित ८२ द.ल.घ.मी. पाणी कसे मिळणार?
टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater shortageपाणीटंचाई