शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

गव्हाच्या धांड्यापासून बनविले स्ट्रॉ; वेस्टपासून बेस्ट बनविण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 06:11 IST

श्रेयसने बांबूपासूनही स्ट्रॉ बनविले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस हा अहमदाबाद येथे आर्कि टेक्टची पदवी घेत असताना, हा प्रोजेक्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला.

नागपूर : प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती आली आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्त वस्तू बनविण्यासाठी इको फ्रेंडली वस्तू बनविण्याचे काम दिवसेंदिवस वाढत आहे. नागपुरातील श्रेयस नंदनवार या युवा आर्किटेक्टने गव्हाच्या धांड्यापासून स्ट्रॉ बनविले आहे. जे पर्यावरणपूरक तर आहेच शिवाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळवून देणारे आहे.

पर्यावरणाप्रती वाढती जागरुकता लक्षात घेता, अनेक रेस्टॉरेंट व ज्यूसच्या दुकानात आता कागदापासून बनलेल्या इको फ्रेंडली स्ट्रॉचा उपयोग होत आहे. पण कागदाचा वाढता उपयोगसुद्धा पर्यावरणासाठी नुकसानदायक आहे. कारण कागद बनविण्यासाठीसुद्धा वृक्षाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. याकडे लक्ष वेधून श्रेयसने स्वत:ची कल्पकता लावून शेतीतून निघणाºया वेस्टपासून बेस्ट बनविण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी गहू काढल्यानंतर गव्हाचे धांडे जाळून टाकतात. या धांड्यावर प्रक्रिया करून श्रेयसने स्ट्रॉ तयार केले आहे. त्याचा खर्च अतिशय कमी आहे. श्रेयसने बांबूपासूनही स्ट्रॉ बनविले आहेत. विशेष म्हणजे, श्रेयस हा अहमदाबाद येथे आर्कि टेक्टची पदवी घेत असताना, हा प्रोजेक्ट अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला.

अशी सुचली कल्पनाश्रेयसचा स्टडी टूर सिंगापूरला गेला होता. तिथे एका रेस्टॉरेंटमध्ये त्याला कॉफीसोबत बांबूचे स्ट्रॉ दिले होते. त्यावेळी त्याच्या डोक्यात ही कल्पना आली. त्याने बांबूसोबतच गव्हाच्या धांड्यावर संशोधन केले. त्यातून या पर्यावरणपूरक स्ट्रॉची निर्मिती झाली आहे.