शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वादळ, पाऊस, पूर, विजांनी दाेन महिन्यात घेतला २७१ लाेकांचा बळी

By निशांत वानखेडे | Updated: July 21, 2024 18:50 IST

२४ तासात ७ जीव गेले : ३३० जनावरेही मृत्युमुखी :

नागपूर: गेल्या दाेन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने विदर्भासह राज्यभरात थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात वादळी पावसाने ७ लाेकांचे जीव गेले. विशेष म्हणजे १५ मे पासून नैसर्गिक आपत्तीने २७१ लाेकांचे बळी गेले आहेत. यात वादळ, विजा, पाऊस, पूराच्या स्थितीमुळे मृतकांची संख्या ८७ वर आहे. ४८८ लाेक जखमी झाले. या आपत्तीत ३३० जनावरेही मृत्युमुखी पडले.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात दाेन महिन्यात विजा काेसळल्याने सर्वाधिक ५२ लाेक मृत्युमुखी पडले तर ५३ जखमी झाले आहेत. पुरामुळे ७ मृत्यु, भिंती किंवा इतर माेठे स्ट्रक्चर काेसळल्याने २२ मृत्युमुखी पडले, तर ५७ लाेक गंभीर जखमी झाले. झाडे काेसळल्यानेही ७ मृत्यु व १७ जखमी झाले. आपत्तीच्या इतर कारणाने १८४ लाेकांनी जीव गमावला आहे, तर ३५७ लाेक जखमी झाल्याची नाेंद आहे.

८७ पैकी छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक २० बळी, त्यानंतर पुणे १८, काेंकण १७, अमरावती १६, नागपूर विभाग १२ व नाशिक विभागात ७ लाेकांचा जीव गेला आहे.

अत्याधिक, अति व मुसळधार पावसाने सर्व जिल्हे प्रभावित- (२०४ मि.मी. च्यावर अत्याधिक पाऊस) चंद्रपूर व गडचिराेली हे २ जिल्हे प्रभावित. मात्र २० जुलै राेजी नागपुरात ७ तासात २३२ मि.मी. पाऊस काेसळला, हेही विशेष हाेय.

- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) राज्यातील १० जिल्ह्यांचे २८ तालुके आणि त्यातील ६० मंडळ अति पावसाने प्रभावित आहेत. यात नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, भंडारा, चंद्रपूर, गडचिराेली, पालघर, रायगड व काेल्हापूर जिल्हे आहेत.- (११५ ते २०४.५ मि.मी. अति पाऊस) रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा व इतर १६ जिल्ह्यातील ७८ तालुके व २७४ मंडळ.

- येत्या ४८ तासात येलाे अलर्टमध्ये १८ जिल्हे, त्यातील ५८ तालुके व १५१ मंडळ प्रभावित आहेत.- २४ जुलेपर्यंत चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा, गाेंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ येलाे अलर्ट. २३ जुलैपर्यंत रायगड, २२ जुलैपर्यंत रत्नागिरी, सिंधूदुर्ग, अमरावती ऑरेंज अलर्ट, २४ जुलैपर्यंत सातारा व अकाेला येलाे अलर्ट,

राज्यात जूनपासून सरासरी ११९ टक्के पाऊस

जिल्हा सामान्य बरसला टक्के गतवर्षी टक्केनागपूर ३७२.५ ४५८.१ १२२.९८ ९०.७४

भंडारा            ४४८.५ ५१२.१ ११४.१८ ११२.२गाेंदिया ४७३.२ ४६७             ९८.५४ ११०.२

चंद्रपूर            ४२५.५ ५६६.४ १३३.११ १०८.२७गडचिराेली ५००.८ ६५७.६ १३१.३१ १२२.६४

अमरावती ३३३.६            ३००.८ ९०.१७ ७७.६४अकाेला २८८.१ ३३१.८ ११५.१७ ७३.७२

वाशिम ३३१.४ ३७९.७ ११४.५७ ९३.२७यवतमाळ ३३७.८            ४४२.४ १३०.९७ ९७.५७

बुलढाणा २६९.५            ३३२.६ १२३.४१ ९१.०६

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊसfloodपूर