शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:08 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देमुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बाराव्या वर्गाच्या निकालाची घोषणा अद्यापही केलेली नाही. निकालाला होत असलेल्या उशिराबद्दल मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयातर्फे परीक्षेचे काम पूर्ण झाले नाही, असे सांगण्यात येत आहे.सोमवारी पुणे विभागीय कार्यालयाचे परीक्षेचे काम पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाचे निकालाचे काम अंतिम टप्प्यावर आहे. बुधवारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पुणे मुख्यालयात बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात मुंबई व औरंगाबाद विभागीय कार्यालयाच्या परीक्षेच्या कामाचा आढावा घेण्यात आला. मंगळवारी होणाºया बैठकीत निकालाची तारीख घोषित करण्यात येऊ शकते. बोर्ड परीक्षेच्या कामाची गती लक्षात घेता ३० मे अथवा १ जून रोजी निकाल घोषित करण्याचा प्रयत्नात आहे. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाºयांशी संपर्क केला असताना, त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. अफवांकडे लक्ष देऊ नकाराज्य शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या १२ वी च्या परीक्षेचे निकाल कधी घोषित होईल, हे स्पष्ट झालेले नाही. तरी सुद्धा सोशल मीडियावर निकालाच्या तारखा व्हायरल झाल्या आहेत. हे बघता शुक्रवारी बोर्डाने एक पत्र काढून पालक व विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. यात बोर्डाच्या परीक्षेची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निकालाची तारीख घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा