शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

स्थायी समितीची मंजुरी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

By admin | Updated: May 17, 2015 02:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले ...

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन १७ ग्रामपंचायती निर्माण करण्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावात नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याचे शासन निर्देश आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. कुही व भिवापूर पंचायत समितीने यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.कुही तालुक्यात नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत तुडका, बाम्हणी , गोठणगाव-पांढरगोटा-राजोली, पिंपरीमुंजे-गोंडपिंपरी-धामणी, हरदोली, म्हसली, पौनी, फेगड, गोन्हा-चिखली, सावंगी, नवेगाव-चिंचघाट, भिवापूर तर भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी, मोखेबर्डी, -किन्हीकला-किन्हीखुर्द, किटाळी, नेरी-सावरगाव व शेगाव(सो) आदी पुनर्वसित ग्रामपंचायतींचा समावेश आहे.गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील १७ तर भिवापूरमधील ८ गावे बाधित झालेली आहेत.(प्रतिनिधी)