शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

स्थायी समितीची मंजुरी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन

By admin | Updated: May 17, 2015 02:56 IST

गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले ...

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही व भिवापूर तालुक्यातील २५ गावे बाधित झालेली आहेत. या गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून नवीन १७ ग्रामपंचायती निर्माण करण्याला जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शनिवारी मंजुरी देण्यात आली. प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावात नवीन ग्रामपंचायती स्थापन करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्याचे शासन निर्देश आहेत. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंजुरी आवश्यक आहे. कुही व भिवापूर पंचायत समितीने यांनी पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिली.कुही तालुक्यात नवीन स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत तुडका, बाम्हणी , गोठणगाव-पांढरगोटा-राजोली, पिंपरीमुंजे-गोंडपिंपरी-धामणी, हरदोली, म्हसली, पौनी, फेगड, गोन्हा-चिखली, सावंगी, नवेगाव-चिंचघाट, भिवापूर तर भिवापूर तालुक्यातील थुटानबोरी, मोखेबर्डी, -किन्हीकला-किन्हीखुर्द, किटाळी, नेरी-सावरगाव व शेगाव(सो) आदी पुनर्वसित ग्रामपंचायतींचा समावेश आहे.गोसेखुर्द प्रकल्पामुळे कुही तालुक्यातील १७ तर भिवापूरमधील ८ गावे बाधित झालेली आहेत.(प्रतिनिधी)